मिरज (जिल्हा सांगली), २७ सप्टेंबर (वार्ता.) – टोळी युद्धातून शहरातील बसस्थानक रस्त्यावरील उपाहारगृह अफगाण दरबारची काझी टोळीने तोडफोड केली. गुंड म्हमद्या नदाफ आणि काझी टोळीत व्यावसायिक संघर्षातून ही तोडफोड करण्यात आली आहे. या वेळी झालेल्या मारहाणीत उपाहारगृहाच्या मालकासह ८ जण घायाळ झाले आहेत. ५-६ दिवसांपूर्वी म्हमद्या नदाफ आणि काझी टोळीत हाणामारी झाली होती. दोन्ही टोळ्यांकडून दहशत निर्माण करण्यात आली होती.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > स्थानिक बातम्या > मिरज येथे टोळी युद्धातून अफगाण दरबार उपाहारगृहाची तोडफोड, ८ जण घायाळ !
मिरज येथे टोळी युद्धातून अफगाण दरबार उपाहारगृहाची तोडफोड, ८ जण घायाळ !
नूतन लेख
- महालक्ष्मी स्थानक आणि परिसर यांचा पुनर्विकास होणार !
- सहलीला गेलेल्या वसईतील पोलिसांकडून युवतीची छेडछाड आणि अपहरण करण्याचा प्रयत्न !
- दहावीतील विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करणारे अटकेत !
- सांगली येथे २९ सप्टेंबरला विनामूल्य आरोग्य पडताळणी आणि रक्तदान शिबीर !
- थोडक्यात महत्त्वाचे : मुंबईत लोकलमधून पडून पोलिसाचा मृत्यू…भजनी मंडळाचा टेंपो नाल्यात पडला !…..
- पारोळा येथे लाचखोर मुख्याध्यापक अटकेत