सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी सांगितलेली गुरुमहती !
गुरु एखादा साधक किंवा शिष्य याला मुक्त करण्यासाठी आधी त्याला त्याच्या सर्व समस्यांतून मुक्त करतात.
गुरु एखादा साधक किंवा शिष्य याला मुक्त करण्यासाठी आधी त्याला त्याच्या सर्व समस्यांतून मुक्त करतात.
वर्ष १९९८ मध्ये मी ‘ईश्वरी राज्याची स्थापना’ या नावाचा एक ग्रंथ लिहिला होता. त्या वेळी मला वाटत होते की, ‘आपण भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना करावी.’
प्रत्येकाचे त्या त्या जन्मातील आयुष्य मर्यादित असते
देवद (पनवेल) येथील आश्रमात पूर्णवेळ साधना करणारे पू. बलभीम येळेगावकर (सनातनचे ८२ वे संत, वय ८९ वर्षे) मागील काही मासांपासून पुष्कळ रुग्णाईत आहेत.
‘पुरोहितांनी ३ वेळा शंखनाद केल्यावर शंखातून प्रक्षेपित होणार्या तारक-मारक नादशक्तीतून सूक्ष्मातून सुदर्शनचक्र, रामबाण आणि त्रिशूळ या शस्त्रांचे वातावरणात प्रक्षेपण झाले.
मी साधनेला आरंभ करण्यापूर्वी माझ्या मनात अनेक नकारात्मक विचार असायचे. एखादा अप्रिय प्रसंग घडला, तर मी सतत त्याच प्रसंगाचा विचार करायचे. त्यामुळे मला पुष्कळ शारीरिक आणि मानसिक त्रास व्हायचे.
‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या दुसर्या दिवशी पत्रकार परिषदेचे आयोजन
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आशीर्वादाने हिंदु राष्ट्राची स्थापना करू ! – आचार्य चंद्र किशोर पराशर, संस्थापक, आंतरराष्ट्रीय सनातन हिंदु वाहिनी, बिहार
वसईतील वर्सोवा येथे सूर्या प्रकल्पाचे काम चालू आहे. तेथे ५० फूट खोल खड्ड्यात पोकलेन काम करत असतांना त्यावर सिमेंटचा गर्डर कोसळून दुर्घटना झाली होती. त्याला २५ दिवस होऊनही जेसीबीचा चालक राकेश यादव बेपत्ता आहे.
राज्यभरातून लाखोंच्या संख्येने आषाढी वारीसाठी येणार्या भाविकांची सुरक्षितता वारीकाळात महत्त्वाची आहे. त्याकरता पोलीस पथकाला दक्ष रहावे लागते.