‘महाराज’ चित्रपटावर बंदी घाला ! – ‘एक्स’वर होत आहे मागणी

या ट्रेंडवर एकाने लिहिले की, आधी आमिर खान याने हिंदूंच्या धार्मिक परंपरांचा  अपप्रचार केला आणि आता त्याने तीच मशाल त्याच्या मुलाला दिली आहे; पण मदरसा आणि मशिदी यांत मौलवी करत असलेल्या गैरकृत्यांविषयी ते काहीच बोलत नाहीत.

‘महाराज’ चित्रपटातून हिंदु धर्माविषयीची नकारात्मक दृश्ये हटवा ! – बजरंग दलाची चेतावणी

हिंदूबहुल देशात हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर अशी चेतावणी देण्याची वेळ का येते ? अशा चित्रपटांवर बंदी घालण्यासह त्यांची निर्मिती करणारे, त्यात अभिनय करणारे आणि असे चित्रपट दिग्दर्शित करणार्‍यांवरही कारवाई करणे आवश्यक !

Boliyar Mosque Altercation : कर्नाटकमध्ये कथित चिथावणीखोर घोषणा दिल्याच्या प्रकरणी भाजपच्या ५ कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा नोंद

काँग्रेसच्या राज्यात हिंदूंची दडपशाही ! अशा काँग्रेसला हिंदूच मते देऊन सत्तेवर बसवतात !

Pakistani Terrorist Death Row : फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या पाकिस्तानी जिहादी आतंकवाद्याचा दयेचा अर्ज भारताच्या राष्ट्रपतींनी फेटाळला !

राष्ट्रपतींचा अभिनंदनीय निर्णय ! अशांना कुणीच कोणतीही दया दाखवण्याची आवश्यकता नाही !

Agnipath Scheme : सैन्य भरतीसाठी चालू केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेत पालट होण्याचे संकेत !

सैन्य भरतीसाठी केंद्र सरकारकडून चालू करण्यात आलेल्या ‘अग्निपथ’ योजनेत पालट करण्याविषयी विचारमंथन चालू झाले आहे. केंद्रातील भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने १० प्रमुख मंत्रालयांच्या सचिवांकडे या योजनेचा आढावा घेण्याचे दायित्व सोपवले आहे.

Naseeruddin Shah : (म्हणे) ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गोल टोपी घातलेले पहायचे आहे !’ – अभिनेते नसरुद्दीन शाह

धार्मिक एकोपा राखण्यासाठी शाह मुसलमान नेत्यांना हिंदूंची टोपी घालण्याचे, तसेच शेंडी ठेवण्याचे आवाहन का करत नाहीत ? यातून त्यांचा दुटप्पीपणा दिसून येतो !

Pakistan Terror : पाकिस्तानात मुलांना आतंकवादी बनवले जाते ! – सीमा हैदर

पाकिस्तानमध्ये मुलांचे भविष्य नाही. तिथे शिकण्याऐवजी आतंकवादी बनण्याचे प्रशिक्षण दिले जाते. या उलट भारतातील मुलांचे भविष्य अतिशय उज्ज्वल आहे, असे मत पाकिस्तानातून उत्तरप्रदेशातील नोएडा येथे आलेल्या सीमा हैदर या महिलेने व्यक्त केले.

Pakistan MP Praise Indian Election : जगातील सर्वांत मोठी लोकशाही असूनही भारतात यशस्वीपणे पार पडली निवडणूक !

पाकिस्तानी संसदेत इम्रान खान यांच्या पक्षाच्या खासदाराने भारतीय निवडणुकांचे केले कौतुक !

Pakistan India Relation : (म्हणे) ‘गेल्या ५ वर्षांत भारताने  काश्मीरमध्ये १३ सहस्र मुलांना गायब केले !’ – पाकिस्तान

पाकने संयुक्त राष्ट्रांत पुन्हा उपस्थित केले काश्मीरचे सूत्र !