
नवी देहली – येथील लाल किल्ल्याच्या ठिकाणी तैनात असणार्या सुरक्षादलांवर २२ डिसेंबर २००० या दिवशी जिहादी आतंकवाद्यांनी गोळीबार केला होता. यात ३ सैनिकांना वीरगती मिळाली होती. या प्रकरणी पोलिसांनी पाकिस्तानी नागरिक असलेला लष्कर-ए-तोयबाचा आतंकवादी महंमद आरिफ उपाख्य अशफाक याला अटक केली होती. आरिफ हा इतर आतंकवाद्यांसमवेत कट रचल्याच्या प्रकरणी दोषी आढळला होता.
न्यायालयाने त्याला ऑक्टोबर २००५ मध्ये फाशीची शिक्षा सुनावली. त्यानंतरच्या अपिलांमध्ये देहली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांनी हा निर्णय कायम ठेवला होता. न्यायालयाच्या या निर्णयानंतर आतंकवादी आरिफ याने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता. तो राष्ट्रपतींनी फेटाळला.
संपादकीय भूमिकाराष्ट्रपतींचा अभिनंदनीय निर्णय ! अशांना कुणीच कोणतीही दया दाखवण्याची आवश्यकता नाही ! |
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court