आपण ‘युजफूल इडियटस्’ बनत नाही ना ?

शेतकर्‍यांचे प्रश्न भारतात आहेतच. त्यासाठी संवैधानिक आंदोलने करणे काही गैर नाही; मात्र कंगनावरील आक्रमणाचे उदात्तीकरण करून आपण अराजकाकडे नेणार्‍या चळवळीतील ‘युजफूल इडियटस्’ बनत आहोत, हे काही त्यांच्या लक्षात येत नाही.

हिंदु धर्म हाच एक ‘धर्म’ या संज्ञेला पात्र आहे !

अग्नीचा धर्म जाळणे, पाण्याचा धर्म ओले करणे. त्यातच त्यांचे अस्तित्व असते; म्हणून मानवाचे अस्तित्व ज्यात आहे तो त्याचा धर्म. हे पाहिले म्हणजे इतर धर्म म्हणजे पंथ, संप्रदाय आहेत. हिंदु धर्म हाच एक ‘धर्म’ या संज्ञेला पात्र आहे.

पंतप्रधान मोदीजी यांनी आता विकासासह हिंदुत्व आणि राष्ट्र हित जोपासावे !

‘प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते’, असे नेहमीच म्हटले जाते. ती दुसरी बाजू पहाणे आवश्यक असते. त्यातून चांगले आणि वाईट किंवा कमी-अधिक यांचा अभ्यास करता येऊ शकतो. त्यातून ‘आपल्याला आणखी काय पालट ..

‘भूमी जिहाद’च्या विरोधात लढा देण्याची आवश्यकता !

हिंदु, ख्रिस्ती, बौद्ध अथवा जैन यांच्या धार्मिक ग्रंथांमध्ये ‘जिहाद’ शब्दाचा संदर्भ नाही. त्याचा संदर्भ मुसलमानांच्या कुराण, सुरा, हदित, फतवा, तसेच औरंगजेबाने लिहिलेल्या आलमगिरी या ग्रंथांमध्ये आढळून येतो.

देवद आश्रमातील श्रीमती कमलिनी कुंडले (वय ६४ वर्षे) यांना डोळ्यांच्या शस्त्रकर्माच्या वेळी झालेले त्रास आणि नामजप केल्यानंतर आलेल्या अनुभूती

मी नामजपाचे उपाय करत राहिले आणि संध्याकाळपासून आपोआप उघडझाप होणारा उजवा डोळा बंद झाला. हळूहळू वेदनाही उणावत गेल्या आणि रात्री १० पर्यंत पूर्णपणे थांबल्या.

गुरुकृपेने ‘श्री भैरवीदेवी यागाच्या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या रूपात देवी प्रकटली आहे’, असे दिसून गुरुचरणी कृतज्ञता वाटणे

या प्रसंगातून ‘गुरुदेवांनी मला श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे खरे स्वरूप दाखवले’, असे मला जाणवले.

सनातनच्या ११० व्या (व्यष्टी) संत पू. (श्रीमती) उषा कुलकर्णी (वय ८२ वर्षे) यांच्या आजारपणात त्यांची मुलगी सौ. ज्योती दाते यांना शिकायला मिळालेली सूत्रे

आजारपणात पुष्कळ वेदना सहन करूनही पू. आई प्रसन्न दिसत होत्या. त्यांच्या मुखावर ‘यातना सहन करत आहे’, असा लवलेशही नव्हता. त्यांच्याकडे पाहून आणि त्यांच्याशी बोलतांना पुष्कळ आनंद मिळत होता.

‘साधकांनो, रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात असतांना तेथील ग्रहण केलेले चैतन्य घरी गेल्यावर टिकवून ठेवणे, म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करणे होय !

साधकांनी आश्रमात ग्रहण केलेले चैतन्य ते घरी गेल्यानंतर टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचे टाळतात. त्यामुळे त्यांनी आश्रमात ग्रहण केलेले चैतन्य काही काळानंतर अल्प होते आणि साधक पुन्हा मूळ स्थितीत येतो.

साधकांनी भावजागृतीचा प्रयोग करतांना पंचज्ञानेद्रियांनी अनुभूती घेण्याचा प्रयत्न करावा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

‘संतांच्या वक्तव्यांचा कार्यकारणभाव काय असतो ?’, याची साधिकेला आलेली प्रचीती !

आतापर्यंत घडलेल्या सर्व प्रसंगांचे चिंतन करतांना ‘संतांनी  आम्हा दोघींकडून साधना कशी करून घेतली ? आणि त्यांच्या वक्तव्यांचा काय कार्यकारणभाव होता ?’, हे लक्षात आले. ते लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.