ठेवी परत मिळण्यासाठी अर्ज करण्याचे ‘रूपी बँके’चे ठेवीदारांना आवाहन !

बँकेने आतापर्यंत ७९६ कोटी २० लाख  रुपयांच्या ठेव रकमा परत केल्या आहेत. ठेवी परत मिळण्यासाठी अर्ज न केलेल्या ठेवीदारांनी संबंधित शाखेशी त्वरित संपर्क करावा आणि आवश्यक कागदपत्रांसह त्यांचे अर्ज बँकेच्या कोणत्याही शाखेमध्ये द्यावेत, असे आवाहन बँकेने केले आहे.

मंत्रीपदाच्या मुक्ततेच्या चर्चेसाठी देवेंद्र फडणवीस देहलीला रवाना !

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटना बळकट करण्यासाठी सरकारमधून मुक्त करण्याची मागणी पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याची वाच्यता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली होती.

पुणे येथे किरकोळ कारणावरून पोलीस कर्मचार्‍याकडून मारहाण !

अशा प्रकारे नागरिकांना दरडावणारे आणि मारहाण करणारे कायद्याचे रक्षक असू शकतात का ?

रक्ताचा नमुना हा मुख्य अल्पवयीन आरोपीच्या आईचाच !

‘प्रादेशिक न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळे’चा अहवाल !

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जून या दिवशी चालू करण्यात यावे, असा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. ६ जून या दिवशी मंत्रीमंडळाची बैठक झाली.

हिंदूंच्या दुःस्थितीवरील एकमेव उपाय, म्हणजे त्यांनी साधना करणे !

पूर्वीच्या काळी हिंदू धर्माचरणी आणि धर्माभिमानी होते. त्यामुळे त्यांना ‘धर्माे रक्षति रक्षितः ।’ (मनुस्मृति, अध्याय ८, श्लोक १५) म्हणजे ‘धर्माचे रक्षण करणार्‍याचे धर्म, म्हणजेच ईश्वर रक्षण करतो’,  हे लागू होत होते.

गुरुपौर्णिमेला ४४ दिवस शिल्लक

परीस जसा स्पर्शमात्रे लोहाला सुवर्ण बनवतो, त्याप्रमाणे गुरु केवळ करस्पर्शाने साधकाला दिव्यज्ञान देतात.             

हे पोलिसांना लज्जास्पद !

राजधानी देहलीतील तिहार कारागृहात २ टोळ्यांमध्ये झालेल्या भांडणात एका बंदीवानावर चाकूद्वारे आक्रमण करण्यात आले. गेल्या वर्षी मे महिन्यात याच कारागृहात गुंड ताजपुरिया याची प्रतिस्पर्धी टोळीतील अनेकांनी भोसकून हत्या केली होती.

तमिळनाडूमधील ‘हिंदू मक्कल कत्छी’ (हिंदु जनता पक्ष)चे अध्यक्ष अर्जुन संपथ यांची वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

‘सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्मोत्सवाच्या कालावधीतील शुभ मुहूर्तावर श्री. अर्जुन संपथ आश्रमात आले आहेत’, असे सद्गुरु नीलेश सिंगबाळ आश्रमात असलेल्या श्रीराममंदिरात श्री. संपथ यांना म्हणाले.