‘अखिल भारत हिंदु महासभे’च्या वतीने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलना’चे आयोजन
अखिल भारत हिंदु महासभेच्या वतीने २८ मे या दिवशी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. या निमित्ताने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलना’चे आयोजन करण्यात आले आहे