भारतीय दूतावासाकडून कंबोडियातील ३६० ओलिसांची सुटका

पीडितांना आधी नोकरीचे आमीष दाखवून नंतर ओलीस ठेवण्यात आले होते. आता सर्वांना लवकरच भारतात आणण्याची सिद्धता चालू आहे.

चीनने कंबोडियामध्ये उभारलेला नौदलाचा तळ भारतासाठी धोकादायक !

या सैन्यतळापासून बंगाल खाडीतील भारतीय सैन्यतळ १ सहस्र २०० किलोमीटर दूर