आम आदमी पक्षाचा पाय खोलात !
केजरीवाल यांना मतदान करून सत्तेत बसवणार्या मतदारांना ही वर्तवणूक मान्य आहे का ? आता महिलांचा हक्क सांगणारे ठेकेदार कुठे गायब झाले आहेत ?
केजरीवाल यांना मतदान करून सत्तेत बसवणार्या मतदारांना ही वर्तवणूक मान्य आहे का ? आता महिलांचा हक्क सांगणारे ठेकेदार कुठे गायब झाले आहेत ?
‘१५.५.२०२४ या दिवशी श्रीमती खाशीबाई नारायण निकम (वय ८८ वर्षे) यांचे निधन झाले. २५.५.२०२४ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा बारावा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
प.पू. डॉक्टरांची ‘परम पूज्य’ ही उपाधी आणि त्यांचा पुनर्जन्म यांवर केलेले भाष्य ऐकल्यावर प.पू. डॉक्टरांच्या जीवनाडीपट्टीच्या वाचनातून सप्तर्षींनीही नंतर तसेच सांगितले असल्याचे माझ्या लक्षात आले.
सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणारे ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे बाळासाहेब विभूते यांच्या शेवटच्या आजारपणाच्या कालावधीत, निधनाच्या वेळी आणि नंतर जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
२५.५.२०२४ या दिवशी कोपरगाव, नाशिक येथील कै. दिलीप सारंगधर यांचे दुसरे मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांच्या मुलगी, सून आणि साधक यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि निधनानंतर मुलीला जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभती येथे दिल्या आहेत.
वर्ष १९८४ मध्ये प.पू. दादाजी उग्र साधना करण्यासाठी दक्षिण भारतातील एका तीर्थक्षेत्री गेले होते. तेथून परत आल्यानंतर प.पू. दादाजींनी आम्हाला त्यांचे त्या ठिकाणी साधना करत असतांनाचे छायाचित्र दाखवले.
तिकिटाचे पैसे परत करण्यासाठी मी त्या व्यक्तीला तिचे नाव आणि भ्रमणभाष क्रमांक विचारला. त्या वेळी ती व्यक्ती मला म्हणाली, ‘‘पंडितजी, कभी कभी हमे भी धर्मकार्य करनेका, सेवा करनेका मौका मिलना चाहिए ना !’’ आणि नमस्कार करून ती व्यक्ती रेल्वेस्थानकात निघून गेली.
‘योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन प्रत्येक शनिवारी ठाणे येथील ‘सुयश’ नावाच्या वास्तूत येत असत. त्या ठिकाणी अनेक जण त्यांच्या अडचणी योगतज्ञ दादाजींना सांगत असत.
वैशाख कृष्ण चतुर्थी (२७.५.२०२४) या दिवशी फोंडा (गोवा) येथील कु. याज्ञी सणस हिचा १२ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त तिच्या आई-वडिलांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
जसजसे मी सेवा करत गेलो, तसतसे मला देवाने सेवेसंदर्भात पुढचे पुढचे सुचवले. त्याप्रमाणे ही सेवा परिपूर्ण झाली. यावरून माझ्या लक्षात आले की, ‘सद्गुरूंचे प्रत्येक वाक्य म्हणजे त्यांचा संकल्पच असतो.’