राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई !
कल्याणीनगर येथील अपघात प्रकरणानंतर पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक मोहीम राबवत मागील ३ दिवसांत एकूण ३२ विविध परवाना कक्ष अनुज्ञप्ती बंद केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे.
कल्याणीनगर येथील अपघात प्रकरणानंतर पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक मोहीम राबवत मागील ३ दिवसांत एकूण ३२ विविध परवाना कक्ष अनुज्ञप्ती बंद केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे.
महापालिकेने ५ मार्चपासून ही कारवाई चालू केली असून २४ मे पर्यंत ६५२ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.
या नागरिकांना बांगलादेश येथून घेऊन येण्यापासून याचा सूत्रधार कोण ? यांना पारपत्र कोण बनवून देतो ? यांचे स्थानिक पाठीराखे कोण ?
‘शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे सर्रास उल्लंघन करत शहरात रात्री ११ वाजल्यानंतर अनेक बार आणि उपाहारगृहे चालू असतात.
‘अनधिकृत पबचालकांवर कारवाई करा, सरसकट नको’ अशी मागणी !
पुणे शहर आता अमली पदार्थांचे माहेरघर, हिंसेची राजधानी म्हणून कुप्रसिद्ध होत आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची झालेली दुरवस्था, पोलीस-प्रशासनात अवास्तव राजकीय हस्तक्षेप यांमुळे परिस्थिती अधिकाधिक गंभीर होत आहे.
गाडीचा चालक पालटण्याचा प्रयत्न !
आरोपीवर ३०४ कलमानुसार अन्वेषण चालू !
नेहमी केवळ हिंदूंच्याच घरांवर दगडफेक कशी होते ? यासाठी धर्मांध आधीच दगड जमवून ठेवतात का ?’, असे प्रश्न कधी पुरोगाम्यांना पडत नाहीत !
शिक्षणाच्या नावाखाली अनेक मदरशांतील मुलांच्या डोक्यात काय घातले जाते ?, असा प्रश्न कधी शरद पवार यांना पडला का ?
‘वक्फ बोर्डा’ला कुठलीही भूमी बळकावण्याचा अधिकार देणारा कायदा रहित करण्याची मागणी हिंदूंनी करणे किती आवश्यक आहे, हे यावरून लक्षात येते ! हिंदूंनी आता त्यासाठी संघटित व्हावे !