कोल्हापूर येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने बलीदान मासाच्या निमित्ताने रक्तदान !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कोल्हापूर यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज बलीदान मासाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी ९८ जणांनी रक्तदान केले.

Pakistan Airstrike Afghanistan:पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये केलेल्या हवाई आक्रमणात ८ जण ठार

‘सीमेवर तालिबानी आतंकवादी सतत आक्रमणे करत आहेत’, असा दावा पाकिस्तानने केला आहे.

Citizenship Refugees Karnavati: कर्णावती (गुजरात) येथे १८ हिंदु निर्वासितांना दिले भारतीय नागरिकत्व !

कर्णावती जिल्ह्यात रहाणार्‍या  पाकिस्तानातून आलेल्या १ सहस्र १६७ हिंदु निर्वासितांना आतापर्यंत भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे.

रत्नागिरीत कालिदास विद्यापीठ उपकेंद्रामध्ये छत्रपती संभाजी महाराज पुण्यस्मरण

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी स्वत:च्या प्राणाचे बलीदान दिले. यानिमित्त बलीदान मास पाळला जातो.

रत्नागिरीत गुढीपाडवा स्वागतयात्रेच्या नियोजनाची पहिली बैठक उत्साहात  

पहिली बैठक पतितपावन मंदिरात झाली. या वेळी देवस्थान समिती, विविध ज्ञाती संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यंदा प्रथमच व्यवस्थापन समिती सिद्ध करण्यात येणार आहे.

आचारसंहितेचे काटेकोर पालन करा ! – जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह

वयस्कर, तसेच दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा करण्यावर भर दिला आहे. राजकीय पक्षांनी बुथनिहाय प्रतिनिधी नेमावेत. सर्वांनीच आचारसंहितेचे काटेकारे पालन करावे.

निवडणूक आयोगाने बंगालचे पोलीस महासंचालक आणि ६ राज्यांचे गृहसचिव यांना पदावरून हटवले !

 निवडणूक आयोगाने १८ मार्च या दिवशी बंगालचे पोलीस महासंचालक राजीव कुमार यांच्यासह हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड आणि गुजरात या ६ राज्यांच्या गृहसचिवांना हटवण्याचा आदेश जारी केला आहे.

TTP Terrorists In Afghanistan : अफगाणिस्तानात टीटीपीचे ५-६ सहस्र आतंकवादी ! – पाकिस्तान

भारतात आतंकवादी पाठवून कारवाया घडवून आणणार्‍या पाकला आता टीटीपीद्वारे पापाचे फळ मिळत आहे, असे कुणी म्हटल्यास चुकीचे ठरू नये !

तमिळनाडूतील ‘जीझस रिडीम्स’ या ख्रिस्ती संस्थेचा विदेशी देणगी मिळण्याचा परवाना रहित !

राष्ट्रहिताच्या विरोधात कार्य करून भारतीय समाजाची न भरून येणारी हानी करणार्‍या अशा संस्थांवर वेळीच कारवाई झाली पाहिजे. त्या दिशेने हे प्रथम पाऊल आहे, परंतु अशा संस्थांवरच बंदी घातली गेली पाहिजे !

एका वासनांध मुसलमानाने शाळकरी मुलीचे घेतले चुंबन !

लव्ह जिहाद, बलात्कार, विनयभंग करणार्‍या वासनांध मुसलमानांमुळे सामाजिक सुरक्षा धोक्यात आली आहे, असे कुणी म्हटल्यास चूक ते काय ? अशांच्या संदर्भात निधर्मीवादी का बोलत नाहीत ?