उल्हासनगर येथे परवाने नसलेल्या फटाक्यांच्या ४ दुकानांवर कारवाई !
उल्हासनगर येथे फटाक्यांची मोठी बाजारपेठ असून जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून व्यापारी आणि नागरिक तेथे फटाके खरेदी करण्यासाठी गर्दी करतात.
उल्हासनगर येथे फटाक्यांची मोठी बाजारपेठ असून जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून व्यापारी आणि नागरिक तेथे फटाके खरेदी करण्यासाठी गर्दी करतात.
संतप्त ग्रामस्थांनी कुत्र्याचा पाठलाग करून त्याला ठार केले आहे. करमाळा उपजिल्हा रुग्णालयात पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यावर उपचारासाठी ‘अँटिरेबिज लस’ उपलब्ध नसल्याने काही रुग्णांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथे पाठवण्यात आले आहे.
भारत देशाची संस्कृती महान असून ही संस्कृती प्रत्येक देशाने अंगीकारल्यास जगात शांतता टिकून राहील. आरोग्य क्षेत्रात भारतीय आयुर्वेदाचे महत्त्व सर्वांच्या लक्षात येत आहे.
सुरक्षादलातील कर्मचारीच असे कृत्य करत असतील, तर सुरक्षादलावर कुणाचा तरी विश्वास बसेल का ?
उर्फी हिने प्रसिद्धीसाठी अंधेरी येथील लोखंडवाला परिसरात एक व्हिडिओ बनवला. ‘छोटे कपडे घातल्याने पोलिसांनी उर्फी हिला अटक केली’, असा तो व्हिडिओ होता.
या संदर्भात शासनाने तातडीने अध्यादेश काढला आहे. हा अध्यादेश लागू होताच सरकारच्या शिष्टमंडळाने ३ नोव्हेंबर या दिवशी पुन्हा छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात जाऊन आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली, तसेच त्यांना अध्यादेश दाखवला.
इतक्या मोठ्या प्रमाणात मुंबईचे विद्रूपीकरण होईपर्यंत महापालिका का थांबली होती ? ही कारवाई त्या त्या वेळीच का केली नाही ?
ही जागा शिर्के (सातवाहन) राजाचे वंशज आणि वारसदार यांची असल्याने ‘त्यांच्याकडून दुरुस्तीची अनुमती द्यावी’, असे पोलिसांना सांगण्यात आले.
मुंबई उच्च न्यायालयाने हवेच्या प्रदूषणावरून फटकारले या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरात ६५० किलोमीटर लांबीचे रस्ते नियमितपणे स्वच्छ करण्यात येतील हा निर्णय घेण्यात आला.
भारताला ‘हिंदु राष्ट्र’ कसे घोषित करता येईल ?, यावर विचारमंथन करण्याच्या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीने येथे आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र अधिवेशनाला प्रारंभ करण्यात आला.