विनोदासाठी धर्मविडंबन नको !

धर्म व्‍यापक आहे. त्‍याचा महिमा समजून घेतला, तर आपणही व्‍यापक आणि आनंदी बनू. धार्मिक कृतींच्‍या विडंबनाकडे साक्षीभावाने पहाणार्‍यालाही पाप लागते.  

सोनिया गांधी काश्‍मीरच्‍या निष्‍पाप हिंदूंविषयी कधी बोलणार ?

काँग्रेसच्‍या माजी अध्‍यक्षा सोनिया गांधी यांनी इस्रायल आणि हमास यांच्‍यातील युद्धावर ‘द हिंदु’ या दैनिकात लिहिलेल्‍या लेखात ‘इस्रायलकडून निष्‍पाप लोकांवर सूड उगवण्‍यात येत आहे’, अशी टीका केली आहे.

इस्रायल आणि हमास यांच्‍या युद्धाचे खरे स्वरूप अन त्यातील षडयंत्र !

इस्रायलवर झालेल्‍या आक्रमणातून बोध घेऊन भारताने रोहिंग्‍या आणि बांगलादेशी घुसखोरांना तात्‍काळ हाकलणे महत्त्वाचे !

सरदार वल्लभभाई पटेल यांना पहिले पंतप्रधान का बनवण्‍यात आले नाही ?

३१ ऑक्‍टोबर या दिवशी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती, म्‍हणजेच ‘राष्‍ट्रीय एकता दिवस’ आहे. त्‍या निमित्ताने…

अल्‍पसंख्‍य समाजाच्‍या नावावर केले जाणारे फसवे राजकारण !

अल्‍पसंख्‍य समाज, म्‍हणजे केवळ मुसलमान’, अशी अनेकांची समजूत असते. त्‍या समजुतीपोटी चुकीचेे विचार व्‍यक्‍त होतात; पण झाकीर हुसेन, फक्रुद्दिन अली अहमद, महंमद हिदायतउल्ला आणि डॉ. ए.पी.जे. अब्‍दुल कलाम हे मुसलमान ‘भारताचे राष्‍ट्रपती’ झालेले आहेत.

सर्व समस्‍यांच्‍या निवारणासाठी ‘हिंदु राष्‍ट्र’ स्‍थापा !

सध्‍या भारतीय भाषांवर सातत्‍याने परकीय भाषेचे आक्रमण होत आहे. तुम्‍ही लक्षपूर्वक कुठलीही हिंदी वाहिनी वा कुठल्‍याही ८-१० वृत्तवाहिन्‍या पाहिल्‍या, तरी त्‍यांतून सगळ्‍याच वाहिन्‍यांची स्‍थिती तुमच्‍या लक्षात येईल.

सीतामातेचा अवमान करणारा रावण पूजनीय कसा असेल ?

रावणाचे होणारे उदात्तीकरण किंवा ‘जय श्रीराम’ घोषणेला होणारा विरोध हा महान हिंदु संस्‍कृतीवरचा आघात आहे. रावणाचे उदात्तीकरण, म्‍हणजे श्रीरामाला न्‍यून लेखणे. जगात आज भारताची ओळख प्रभु श्रीरामामुळे होत आहे.

हिंदु मंदिरे सरकारीकरणातून मुक्‍त करण्‍याची आवश्‍यकता !

हिंदु धर्माची कोट्यवधी रुपयांची संपत्ती हिंदु धर्माच्‍याच विरोधात वापरली जात आहे. ही दयनीय वस्‍तूस्‍थिती आहे. यासाठीही हिंदूंनी संघटित होऊन मंदिर सरकारीकरणातून मुक्‍त करावी लागतील.

राजकीय पक्षांनी गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या उमदेवारांना वगळायला हवे !

सध्या कायदे करणारे लोकप्रतिनिधी नवीन संसद भवनात स्थलांतरित झाले आहेत; परंतु ‘माननीय’ म्हणवले जाणारे खरोखरच आता कुणी शेष आहेत का ? याचे प्रामाणिक उत्तर ‘नाही’, असे आहे.

सप्‍तर्षींच्‍या आज्ञेने नवरात्रीनिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात झालेल्‍या ‘त्रिपुरासुंदरी यागा’चे श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !     

यज्ञवेदीपासून अर्धा मीटर उंचीवर हातांत सोनेरी पात्र घेतलेली एक देवी दिसली. त्‍या पात्रात द्रव्‍य असून त्‍या द्रव्‍यात विविध देवतांची तत्त्वे होती.