‘हिंदु धर्म’ हा या राष्ट्राचा प्राण आहे. त्याचे अस्तित्व आणि त्याचा गौरवशाली इतिहास ही त्याची प्रेरणा अन् त्याचे जीवन आहे. आणखी एक सूत्र, म्हणजे हिंदु जो पैसा मंदिरात अर्पण स्वरूपात देतात, त्याचा विनियोग अधिकतर ख्रिस्ती आणि मुसलमान यांच्यासाठीच केला जातो. उदा. कर्नाटकातील एका मंदिरात वर्ष २००२ मध्ये ७२ कोटी रुपये अर्पण मिळाले होते. त्यांतील ५० कोटी रुपये मदरसे आणि हज यात्रेसाठी वापरले, तर १० कोटी चर्चला दिले. यावरून आपल्या लक्षात येईल की, हिंदु धर्माची कोट्यवधी रुपयांची संपत्ती हिंदु धर्माच्याच विरोधात वापरली जात आहे. ही दयनीय वस्तूस्थिती आहे. यासाठीही हिंदूंनी संघटित होऊन मंदिर सरकारीकरणातून मुक्त करावी लागतील.’ – श्री. विनोदकुमार सर्वोदय, उत्तरप्रदेश
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > हिंदु मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्याची आवश्यकता !
हिंदु मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्याची आवश्यकता !
नूतन लेख
- प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकाने राष्ट्रहितार्थ मतदान करणे, हे राष्ट्रीय कर्तव्य !
- मंगलप्रभाती करावयाचा संकल्प
- Forest Fire Reaches Temple: अल्मोडा (उत्तराखंड) जंगलातील आग मंदिरापर्यंत : भाविकांमध्ये चेंगराचेंगरी
- हिंदू अल्पसंख्यांकांवर अत्याचार आणि आतंकवादी कारवाया करतात हेच मोठे षड्यंत्र !
- महाभारताकडे एक धर्मग्रंथ म्हणून न पहाता एक शास्त्र म्हणून त्याचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक !
- दीपावलीसारख्या सणांचे आयोजन हा मानवासाठी आत्मज्ञानी पुरुषांनी केलेला पुरुषार्थ !