कोल्‍हापुरातील जिल्‍हा क्रीडा अधिकार्‍याला १ लाख १० सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक !

भ्रष्‍टाचारग्रस्‍त भारत ! अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्‍त करून त्‍यांना अद्दल घडेल, अशी शिक्षा दिल्‍याविना लाचखोरीला आळा बसणार नाही !

पुणे येथे श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीमध्‍ये ‘लेझर’ प्रकाशामुळे २३ वर्षीय तरुणाची दृष्‍टी अधू झाली !

‘लेझर लाईट’ ५ मिलीवॅटपेक्षा अधिक होती. ती मनुष्‍याच्‍या डोळ्‍यांवर १० सेकंदासाठी जरी प्रकाशित झाली, तरी त्‍याचा ‘रेटिना’वर परिणाम होऊ शकतो.

नागपूर येथील सुपारी व्‍यापार्‍याचे अपहरण करून अमानुष छळ !

अपहरणकर्त्‍यांनी नानक यांना नंदुरबार येथे लपवून ठेवले होते. पीडित नानक अपहरणकर्त्‍याच्‍या तावडीतून कसेबसे सुटले.आरोपींनी त्‍यांना बंदी बनवून त्‍याच्‍या सर्वांगावर सिगारेटचे चटके दिले आहेत.

पाकिस्तानात पेट्रोल आणि डिझेल यांची किंमत ३२९ रुपयांहून अधिक !

या व्यतिरिक्त घरगुती सिलिंडरची किंमतही २४६ रुपयांनी वाढल्याने सिलिंडरची किंमत ३ सहस्र ७९ रुपये झाली आहे. 

नेपाळमध्ये गोमांस खाण्याच्या संदर्भातील व्हिडिओवरून हिंसाचार !

आता हिंदूबहुल नेपाळमध्येही धर्मांधांकडून गोहत्या आणि गोमांस यांच्या संदर्भातील घटना घडत आहेत. याला नेपाळमधील हिंदूंनी वैध मार्गाने विरोध करून त्यांना वेळीच रोखणे आवश्यक आहे !

आपचे खासदार संजय सिंह यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून अटक  

अबकारी धोरणाच्या संदर्भात ही धाड घालण्यात आली होती. अबकारी धोरण प्रकरणाच्या आरोपपत्रात संजय सिंह यांचे नाव आहे.

आसाममध्ये बालविवाहाच्या विरोधात कारवाई चालू : १ सहस्र ३९ लोकांना अटक !

बालविवाहासारख्या सामाजिक अपप्रकारांच्या विरोधात आसाम शासनाप्रमाणेच अन्य सरकारांनीही प्रयत्न केले पाहिजेत !

(म्हणे) ‘कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी अल्पसंख्यांकांना १० सहस्र कोटी रुपयांपर्यंत अनुदान देणार !’ – सिद्धरामय्या

बहुसंख्य हिंदूंनी कर रूपाने भरलेला पैसा अन्य धर्मियांवर केवळ मतांच्या लांगूलचालनासाठी त्यांच्यावर उधळणार्‍या काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंना हे मान्य आहे का ?

भ्रमणभाषांचे उत्पादन करून त्यांची निर्यात करणारा चीननंतर जगातील दुसरा देश बनला भारत !

येनकेन प्रकारेण (कोणत्याही प्रकारे) भारताचे अहित चिंतणार्‍या कावेबाज चीनला शह देण्यासाठी भारतानेही पावले उचलावीत !

उत्तरप्रदेशात मदरशांमध्ये विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धीमत्तेचे शिक्षण देणार !

मदरशांमध्ये राष्ट्रघातकी शिक्षण देऊन मुलांचा बुद्धीभेद केला जात असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. असे असतांना त्यांना कुत्रिम बुद्धीमत्तेचे शिक्षण दिल्यास त्याचा वापर राष्ट्रविघातक आणि देशविघातक कारवायांसाठी झाला, तर त्यात आश्‍चर्य ते काय ?