सामाजिक माध्‍यमांवरील ‘वर्क फ्रॉम होम’च्‍या विज्ञापनाद्वारे महिलेची १८ लाखांची फसवणूक !

सध्‍या सामाजिक माध्‍यमांवरील फेसबूक, इन्‍स्‍टाग्राम, व्‍हॉट्‍सअ‍ॅप, टेलिग्राम यांतून रोजगारांची अनेक विज्ञापने दिसून येतात. अनेक तरुण-तरुणी रोजगार मिळेल, या आशेने तिथे संपर्क साधतात; मात्र काही वेळा त्‍यांची फसवणूक होत असल्‍याचे प्रकार समोर आले आहेत.

आत्‍मघाती धर्मनिरपेक्षता जाणा !

कांदिवली (मुंबई) येथील ‘कपोल विद्यानिधी’ या शाळेत एका शिक्षिकेने ध्‍वनीक्षेपकावर प्रार्थनेनंतर अजान लावल्‍याचा प्रकार १६ जून या दिवशी घडला. या संदर्भात शिवसेनेने पोलीस ठाण्‍यात तक्रार केली आहे.

आधारकार्ड नसणार्‍यांना उपचार नाकारल्‍यास कारवाई !

आता बांगलादेशी घुसखोरांना विनामूल्‍य उपचारांसाठी महापालिकेने जणू परवानाच दिला आहे, असे कुणाला वाटले तर चूक ते काय ?

कराड येथे १८ जून या दिवशी राज्‍यस्‍तरीय मराठा अधिवेशन !

कराड तालुका सकल मराठा समाजाच्‍या वतीने १८ जून यादिवशी कराड येथे राज्‍यस्‍तरीय मराठा समाज अधिवेशन आयोजित करण्‍यात आले आहे.

भाजप वकील आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष ॲड्. संजय सावंत यांची भाजप महाराष्ट्र प्रदेश निमंत्रित सदस्यपदी निवड !

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतील पदाधिकार्‍यांना दायित्व देण्यात आले. यामध्ये ॲड्. संजय सावंत (पाटील) यांची भाजप महाराष्ट्र प्रदेश निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली.

ह.भ.प. इंदुरीकर महाराजांवर गुन्‍हा नोंद करण्‍याचे संभाजीनगर खंडपिठाचे आदेश !

काही मासांपूर्वी ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांनी शिर्डी येथील आपल्‍या कीर्तनात लिंगभेदावर भाष्‍य करतांना ‘सम दिनांकाला संबंध ठेवल्‍यास मुलगा होतो, तर विषम दिनांकाला संबंध ठेवल्‍यास मुलगी होते’, असे भाष्‍य केले होते.

वस्‍त्रसंहितेविषयी विचार करून निर्णय घेतला जाईल ! – सप्‍तशृंगी गड मंदिर संस्‍थान

सर्व शासकीय देवस्‍थानांत वस्‍त्रसंहितेविषयी जो काही निर्णय घेतला जाईल, त्‍याचा विचार करून योग्‍य तो सर्वसमावेशक निर्णय घेतला जाईल, असे संस्‍थानच्‍या वतीने स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे.

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात प्रथम दिनी ‘राज्यघटना आणि हिंदु राष्ट्र’ या विषयावर मान्यवरांनी मांडलेले परखड विचार !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा बौद्धिक लढा जिंकण्यासाठी हिंदूंविरोधातील ‘नॅरेटिव्ह’ (कथानके) समजून घेणे आवश्यक !

जगात मानसिक त्रासांचे प्रमाण भारतात सर्वांत अल्प !

भारतात आजही धर्माचरणाचे प्रमाण पुष्कळ अधिक आहे. याउलट पाश्‍चात्त्य देशांत चंगळवाद फोफावला असल्याने तेथील लोकांना नैराश्याला सामोरे जावे लागते. यातून साधना आणि अध्यात्म यांची कास धरणे का आवश्यक आहे, हे लक्षात येते !