दुर्ग (छत्तीसगड) येथे २५० ख्रिस्त्यांनी केली घरवापसी !
आता परतलेल्या हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांच्यामध्ये धर्माभिमान जागृत करण्यासाठीही प्रयत्न होणे आवश्यक !
आता परतलेल्या हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांच्यामध्ये धर्माभिमान जागृत करण्यासाठीही प्रयत्न होणे आवश्यक !
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (‘अभाविप’ने) पुणे विद्यापिठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक चालू असतांनाच २४ एप्रिल या दिवशी आक्रमक आंदोलन केले.
मालाड (मुंबई) येथील घटना !
२५ वर्षे घरात आश्रय देऊन, तसेच पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळ करूनही घात !
सोन्याची साखळी, भ्रमणभाष आणि स्मार्ट वॉच यांची चोरी !
पटना येथे मद्य माफियांनी पोलिसांच्या वाहनावर आक्रमण करून त्यांच्या कह्यातून मद्य तस्कराची सुटका केली.
श्रीलंकन सरकारकडून होत असलेली आक्रमणे निषेधार्ह असून भारताने श्रीलंका सरकारला यासंदर्भात जाब विचारणे आवश्यक !
आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या कुस्तीपटूंना न्यायासाठी परत परत आंदोलन करावे लागते, हे दुर्दैवी आहे. केंद्र सरकारने यात लक्ष घालून सत्य समोर आणणे आवश्यक !
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे मॉरिशस येथे लोकार्पण करण्यात येणार आहे. २८ एप्रिल या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद्रकुमार जगन्नाथ आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
हिंडेनबर्ग अहवाल घोषित होण्यापूर्वी मूल्य होते ११.६८ कोटी रुपये, आता आहे २.८४ कोटी रुपये !
देशात बाँबस्फोट कोण घडवण्याचा प्रयत्न करतो, हे यातून लक्षात येते !
एखाद्या महिलेची हत्या करून मृतदेह अन्यत्र फेकण्यात आल्याचा संशय