फ्रान्सने हिंसाचारग्रस्त सुदानमधून भारतीय नागरिकांसह २८ देशांतील ३८८ लोकांना सुखरूप बाहेर काढले !

सुदानमध्ये सैन्यदल आणि निमलष्करी दल यांच्यात हिंसाचार चालूच असून त्यामध्ये अडकलेल्या लोकांना तेथून बाहेर काढण्यासाठी फ्रान्सने पुढाकार घेतला आहे.

आफ्रिकेतील बुर्किना फासो या देशात आतंकवाद्यांकडून ६० नागरिकांची हत्या

पश्‍चिम आफ्रिकेतील बुर्किना फासो या देशात प्रतिदिन मोठ्या प्रमाणात लोकांना ठार मारले जात आहे. नुकतेच ६० नागरिकांची हत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे.

श्रीलंकेच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीत सीता मंदिराजवळील स्मारकाचे उद्घाटन

श्रीलंकेतील नुवारा एलिया या शहरामधील सीता मंदिराजवळ बांधण्यात आलेल्या एका स्मारकाचे उद्घाटन श्रीलंकेचे पंतप्रधान दिनेश गुणावर्धने यांनी केले.

जागतिक व्यासपिठावर भारताची बाजू समर्थपणे मांडणारे प्रसिद्ध पाकिस्तानी लेखक तारेक फतेह यांचे निधन

अनेक वर्षांपासून ते कॅनडातील प्रसिद्ध दैनिक ‘टोरंटो सन’मध्ये स्तंभकार म्हणून कार्यरत होते. काही वर्षांपूर्वी भारतीय वृत्तवाहिनी ‘झी न्यूज’वरील ‘फतेह का फतवा’ हा त्यांचा कार्यक्रम पुष्कळ लोकप्रिय झाला होता.

तेलंगाणात भाजपचे सरकार आल्यावर मुसलमानांचे आरक्षण नष्ट करू !

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे रोखठोक प्रतिपादन !

शिवमोग्गा (कर्नाटक) येथे हिंदु युवकाच्या हत्येच्या प्रकरणी ४ धर्मांध मुसलमान तरुणांना अटक

कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंच्या हत्या होणे अपेक्षित नाही !

रतन टाटा ऑस्ट्रेलियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित !

जगप्रसिद्ध उद्योगपती आणि ‘टाटा सन्स’चे मानद अध्यक्ष रतन टाटा यांना ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ने सन्मानित करण्यात आले.

(म्हणे) ‘राम केवळ काल्पनिक व्यक्ती, तर रामजन्मभूमी अवैज्ञानिक !’ – कन्नड अभिनेता चेतन कुमार

अशी विधाने करून चेतन कुमार यांना कुप्रसिद्धीखेरीज काहीच मिळणार नाही आणि ते याचसाठी अशी विधाने करत आहेत.

बरेली (उत्तरप्रदेश) येथील कारागृहात अतिक याला अवैधरित्या भेटले होते ९ गुंड !

भ्रष्ट पोलिसांमुळे कारागृह म्हणजे गुंडांचे अड्डे झाले आहेत. देशातील बहुतेक कारागृहांची हीच स्थिती आहे. ‘गुंडाला अटक करून कारागृहात टाकले, तर त्याच्या कारवाया थांबतात’, असे म्हणता येत नाहीत, हेच समोर येत आहे ! याकडे आता केंद्रशासनाने गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मुंबईत तक्रार प्रविष्ट !

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी वादग्रस्त विधान केले.