महिलांना मासिक पाळीच्या कालावधीत सुटी मिळण्याची मागणी करणारी याचिका सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळली

नोकरदार महिला आणि विद्यार्थिनी यांना मासिक पाळीच्या कालावधीत सुटी मिळण्याची मागणी करणारी याचिका सर्वाेच्च न्यायालयाने २४ फेबु्रवारी या दिवशी फेटाळून लावली. देहलीत रहाणारे शैलेंद्र मणी त्रिपाठी यांनी ही याचिका प्रविष्ट केली होती.

(म्हणे) ‘मोगल येथे लुटायला नव्हे, तर घर बनवण्यासाठी आले होते !’ – नसिरुद्दीन शहा

मोगल येथे घर बनवण्यासाठी आले, तर सहस्रावधी मंदिरे उद्ध्वस्त करणे, लक्षावधी हिंदूंच्या हत्या, हिंदु स्त्रियांवर बलात्कार आणि त्यांची विक्री आदी गोष्टी दीड सहस्र वर्षे का केल्या ? हे नसिरुद्दीन शहा यांनी सांगावे !

सातारा जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे ४ सहस्र ५०० हून अधिक अंगणवाड्या बंद !

जनतेला संप करावा न लागता त्यांच्या अडचणी सोडवण्याची मानसिकता प्रशासनाने ठेवावी, असेच जनतेला वाटते !

भारताने पाकिस्तानला गहू पाठवून शेजारधर्म पाळावा ! – रा.स्व. संघाचे सहसरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल

भारताने आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानला २५-५० लाख टन गहू पाठवून शेजारधर्म पाळावा, असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल यांनी केंद्र सरकारला दिला.

तिसरे महायुद्ध झाल्यास जग ३ गटांत विभागले जाईल !

रशिया-युक्रेन युद्ध एक वर्षानंतरही अद्याप चालूच असल्याने जग तिसर्‍या महायुद्धाकडे वेगाने सरकत असल्याचे मत अनेक संरक्षण तज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. असे झाल्यास इच्छा असो वा नसो, अनेक देश या महायुद्धाच्या खाईत लोटले जातील.

पाकिस्तानच आतंकवाद्यांचा सुरक्षित आश्रयदाता ! – भारताचे संयुक्त राष्ट्रांत खडे बोल

वारंवार अशी दिशाहीन सूत्रे मांडून महासभेचा अमूल्य वेळ घेत असल्याविषयी पाकला सभेतून बहिष्कृत करण्यासाठी भारताने संयुक्त राष्ट्रांवर दबाव आणला पाहिजे !

उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे !

आम्ही धडाकेबाज निर्णय घेत असल्यामुळे विरोधक बिथरले आहेत. त्यामुळे ते आमच्यावर आरोप करत आहेत. आम्ही त्यांना कामाने उत्तर देऊ.

आमदार टी. राजासिंह यांना जिवे मारण्याच्या धमक्या !

हिंदुबहुल राष्ट्रात एका हिंदुत्वनिष्ठाला अशा प्रकारे धमक्या मिळणे, हे समस्त हिंदू आणि सरकारी यंत्रणा यांना लज्जास्पद ! हे चित्र पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

मुसलमान तरुणाकडून सैन्याधिकार्‍याच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार !

सरकारने अशांना तात्काळ फाशीची शिक्षा दिल्यासच अशा अपप्रकारांना आळा बसेल !

समाजातील ढासळती नीतीमत्ता रोखण्यासाठी ‘धर्मशिक्षण आणि धर्माचरण’ हाच उपाय ! – श्रीमती मधुरा तोफखाने, हिंदु जनजागृती समिती

समर्थभक्त माधवराव गाडगीळ मित्र परिवाराच्या वतीने आयोजित ‘महाशिवरात्र कीर्तन महोत्सवा’त त्या ‘धर्मशिक्षण ही काळाची आवश्यकता’ या विषयावर बोलत होत्या.