गुन्हेगारी टाळण्याचा एकमेव उपाय म्हणजे साधना शिकवणे !

‘भ्रष्टाचार, बलात्कार, गुंडगिरी, हत्या, राष्ट्रद्रोह, धर्मद्रोह इत्यादी गुन्हे होऊ नयेत म्हणून शाळेत, महाविद्यालयात आणि समाजात स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या गेल्या ७५ वर्षांत एका तरी सरकारने शिक्षण दिले का ? न दिल्यामुळे कोट्यवधी गुन्हे झाले आहेत आणि होतही आहेत. यावरचा एकमेव उपाय म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पंचमहाभूतांविषयी देशपातळीवर जागृती करण्‍याचा साधू-संतांचा निर्धार !

जागतिक तापमानवाढ यांसह जागतिक स्‍तरावर पर्यावरणाविषयी जागृती करण्‍याचे काम केवळ भारतच प्राधान्‍याने करू शकतो. या मठात आयोजित केलेले संमेलन म्‍हणजे भारत विश्‍वगुरु बनण्‍याच्‍या दृष्‍टीने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.

मुझफ्‍फरनगर (उत्तरप्रदेश) येथे वासरू चोरणार्‍या २ मुसलमान गोतस्‍करांना अटक

गोहत्‍याबंदी कायदा केला म्‍हणजे गुन्‍हे थांबतील, असे नाही, तर त्‍याची कठोर कार्यवाही करून संबंधितांना लवकरात लवकर शिक्षा होण्‍याचीही आवश्‍यकता आहे !

नवीन अभ्‍यासक्रम वर्ष २०२५ पासून लागू करणार !

महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगाने नवीन अभ्‍यासक्रम वर्ष २०२५ पासून लागू करण्‍याचा निर्णय घेतला आहे. त्‍यामुळे त्‍याची सिद्धता करणार्‍या विद्यार्थ्‍यांच्‍या आंदोलनाला यश मिळाले आहे.

सुधारित ‘कट प्रॅक्‍टिस’विरोधी कायदा त्‍वरित करा ! – हिंदु विधीज्ञ परिषद

‘कट प्रॅक्‍टिस’मुळे अंतिमतः रुग्‍णाच्‍या, म्‍हणजेच ग्राहकाच्‍या खिशावर ताण येतो. रुग्‍णांचे हितसंबंध जपले जात नाहीत. सर्वोच्‍च न्‍यायालयानेही नुकत्‍याच दिलेल्‍या निर्णयात ही भूमिका अत्‍यंत स्‍पष्‍टपणे घेतली आहे.

परीक्षाकाळात ध्‍वनीप्रदूषण करणार्‍या मशिदींवरील भोंग्‍यांवर कारवाई करा !

सध्‍या दहावी-बारावीच्‍या विद्यार्थ्‍यांचा परीक्षाकाळ चालू आहे. विद्यार्थी परीक्षांचा अभ्‍यास करत असतांना दिवसातून ५ वेळा वाजणार्‍या मशिदींवरील भोंग्‍यांमुळे, तसेच अन्‍य काही लोकांकडून होणार्‍या ध्‍वनीप्रदूषणामुळे विद्यार्थ्‍यांच्‍या अभ्‍यासात अडचणी येत असल्‍याच्‍या तक्रारी येत आहेत.

नागपूर-मडगाव विशेष एक्‍सप्रेस रेल्‍वे जुलैपर्यंत धावणार !

होळी आणि उन्‍हाळ्‍याच्‍या सुट्यांमध्‍ये प्रवाशांची होत असलेली गर्दी लक्षात घेऊन रेल्‍वे प्रशासनाने गोवा येथे जाणार्‍या प्रवाशांसाठी ‘नागपूर-मडगाव-नागपूर’ या विशेष रेल्‍वेगाडीचा विस्‍तार करण्‍याचा निर्णय घेतला आहे.

अमेरिकी ‘ज्‍यूं’कडून शिका !

महासत्ता होण्‍यासाठी अमेरिकेच्‍या आत्‍मकेंद्रित नि धूर्त धोरणाची ‘री’ ओढणे भारताला निश्‍चितच शोभेचे नाही; पण भारताच्‍या हितामध्‍ये अमेरिकेला नमवणे, हे तेथील भारतियांच्‍या हातात आहे. भारताच्‍या महासत्ता होण्‍याच्‍या प्रवासात अमेरिकेतील भारतियांनी दबावगट बनवणे महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते !

खलिस्‍तानवाद्यांवर आळा कधी घालणार ?

अमृतसर (पंजाब) येथील अजनालामध्‍ये ‘वारीस पंजाब दे’ या खलिस्‍तान समर्थक संघटनेने पोलीस ठाण्‍यास बंदुका, तलवारी, काठ्या घेऊन घेराव घालत तिच्‍या समर्थकाच्‍या सुटकेची मागणी केली.