भाविकांना आध्यात्मिक लाभ प्राप्त करून देणारी मंदिर व्यवस्था निर्माण व्हावी ! – परिसंवादामध्ये सहभागी झालेल्या विश्वस्तांचा मनोदय
मंदिरांच्या माध्यमातून देवहित, भक्तहित आणि धर्महित साधल्यास चांगले व्यवस्थापन साध्य होणे शक्य !
मंदिरांच्या माध्यमातून देवहित, भक्तहित आणि धर्महित साधल्यास चांगले व्यवस्थापन साध्य होणे शक्य !
मिळनाडूतील हिंदुद्वेष्टे द्रमुक सरकार सातत्याने हिंदुविरोधी भूमिका घेते.या कार्यक्रमाला पोलिसांनी आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला; परंतु मद्रास उच्च न्यायालयाने हिंदुत्वनिष्ठांना न्याय दिला. याविषयी सर्व हिंदूंनी देवाविषयी कृतज्ञता व्यक्त करावी आणि कितीही प्रतिकूल परिस्थिती असली, तरी हिंदूसंघटन करत रहावे.’
एकीकडे त्याचे मित्र देश ‘आम्ही हे साहाय्य करू’ आणि ‘ते साहाय्य करू’, असली आश्वासने देण्यात व्यस्त आहेत. असे असतांना भारताने स्वतःचे शत्रूत्व बाजूला ठेवून तातडीने मानवतेच्या दृष्टीने लागणारे साहाय्य तुर्कीला पाठवून दिले आहे.
मंदिरांमध्ये सरकारी प्रतिनिधी आले की, प्रथा-परंपरांवर प्रतिबंध येतात, देवनिधीमध्ये भ्रष्टाचार होतो, अन्य पंथीय कर्मचारी ठेवले जातात. हे दुष्टचक्र थांबवायचे असेल, तर देवभक्त हिंदूंनी मंदिरांना सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
मुंग्या हा निसर्गाच्या अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक आहे, हे लक्षात घेऊन शक्यतो विषारी औषधे घालून त्यांना मारू नये. हळद, कापूर, दालचिनी यांपैकी जी पूड घरात उपलब्ध असेल, ती साधारण १ – २ चहाचे चमचे कुंडीत आणि कुंडीखाली पसरून घालावी. या पदार्थांच्या उग्र वासाने मुंग्या निघून जातात.
धर्माचरणाची संधी आली की, आम्ही ती पुढे ढकलतो. ‘अन्य सगळ्या कामांना, फडतूस कर्मांनाही अग्रहक्क आणि धर्म अखेरचे काम’, असे करतो. वय निघून जाते. ‘म्हातारपणी धर्म करू’, असे म्हणतो, तेही घडत नाही. कसे घडेल ? कारण जीवनभर जे वळण पडले, ते एकाएकी म्हातारपणी पालटता कसे येईल ?’
प्रगत राष्ट्रांनी निर्माण केलेल्या ‘मिसाईल’ची (क्षेपणास्त्राची) अचूकता १ ते १० मीटर असते; याउलट परमेश्वराने निर्माण केलेल्या ८४ लक्ष योनीतील एका सागरी कासवीची अचूकता (पिन पॉईंट) आश्चर्यचकित करणारी आहे !, कशी ते या लेखात पाहूया . . .
दुपारी जेवून अधिक वेळ झोपल्यास शरिराचा रक्तप्रवाह हातापायांकडे अधिक प्रमाणात वळतो आणि पोटाकडे जाणारा रक्तप्रवाह काही अंशी न्यून होतो. त्यामुळे अन्नपचन नीट होत नाही. त्यासाठी . . .
‘१८.२.२०२३ या दिवशी महाशिवरात्री आहे. त्या निमित्ताने सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने अधिकाधिक जिज्ञासूंपर्यंत पोचवण्याची सुवर्णसंधी लाभली आहे. या संधीचा लाभ करून घेण्यासाठी साधकांनी पुढे नमूद केलेले ग्रंथ आणि प्रसारसाहित्य यांचे अधिकाधिक वितरण करण्यासाठी प्रयत्न करावेत.
पक्षचिन्ह आणि पक्षाचे नाव यांविषयी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय द्यावा. न्यायालयाच्या निर्णयाआधी निवडणूक आयोगाचा निर्णय घेऊ नये. पक्षांतर्गत घटनेचे आम्ही पालन केले आहे.