मुंबई – पक्षचिन्ह आणि पक्षाचे नाव यांविषयी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय द्यावा. न्यायालयाच्या निर्णयाआधी निवडणूक आयोगाचा निर्णय घेऊ नये. पक्षांतर्गत घटनेचे आम्ही पालन केले आहे. आयोगाने लोकशाहीचे रक्षण करावे, असे वक्तव्य शिवसेनेचे नेते आणि माजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ८ फेब्रुवारी या दिवशी पत्रकार परिषदेत केले. ते पुढे म्हणाले, ‘‘सर्वोच्च न्यायालयावर अंकुश ठेवला जाणे, हे आरोग्यदायी लोकशाहीचे लक्षण नाही. आयोगाच्या सूत्रांची पूर्तता करूनही आमच्या शपथपत्रावर आक्षेप घेतला. ज्या शिंदे गटाने शिवसेनेवर दावा सांगितला आहे, त्यांना शिवसेनेची घटना मान्य नाही.’’
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > निवडणूक आयोगाने लोकशाहीचे रक्षण करावे ! – उद्धव ठाकरे, शिवसेना
निवडणूक आयोगाने लोकशाहीचे रक्षण करावे ! – उद्धव ठाकरे, शिवसेना
नूतन लेख
- संपादकीय : ‘नोटा’ची वाढ चिंताजनक !
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : भावना गवळी यांनी मतदान न केल्याची चर्चा !; दिव्यांग बालगृहातील मुलांकडूनही मतदान !…
- ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’कडून भांडी धुण्यासाठी अत्याधुनिक यंत्र स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाला भेट !
- नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप खैरे यांच्यासाठी लोकसभा निवडणुकीचा अर्ज घेतला !
- नंदुरबार येथे लाचखोर प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्याविरुद्ध जमाव संतप्त !
- छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने जलसंपदा विभागाचे थकवले ४० कोटी रुपये !