
मुंबई – पक्षचिन्ह आणि पक्षाचे नाव यांविषयी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय द्यावा. न्यायालयाच्या निर्णयाआधी निवडणूक आयोगाचा निर्णय घेऊ नये. पक्षांतर्गत घटनेचे आम्ही पालन केले आहे. आयोगाने लोकशाहीचे रक्षण करावे, असे वक्तव्य शिवसेनेचे नेते आणि माजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ८ फेब्रुवारी या दिवशी पत्रकार परिषदेत केले. ते पुढे म्हणाले, ‘‘सर्वोच्च न्यायालयावर अंकुश ठेवला जाणे, हे आरोग्यदायी लोकशाहीचे लक्षण नाही. आयोगाच्या सूत्रांची पूर्तता करूनही आमच्या शपथपत्रावर आक्षेप घेतला. ज्या शिंदे गटाने शिवसेनेवर दावा सांगितला आहे, त्यांना शिवसेनेची घटना मान्य नाही.’’
उत्साह, स्वागत आणि नव्या संकल्पांसह जिल्हा परिषद शाळांची घंटा पुन्हा वाजली
सोलापूर विमानतळावर ‘प्रवासी सुविधा दिवस २०२६’ साजरा होणार
तपस्वी कु. विरल शाह यांच्या ‘उपधान तप’ साधनेची यशस्वी सांगता !
‘एल् निनो’च्या प्रभावामुळे गोव्यात पावसाचे दुर्भिक्ष !
‘नीट’च्या प्रश्नपत्रिका पोचवण्यासाठी अमरावतीत १५ वाहनांचा ताफा !
विशेष न्यायालयाने पोलीस उपअधीक्षकाचा जामीन फेटाळला !