
मुंबई – पक्षचिन्ह आणि पक्षाचे नाव यांविषयी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय द्यावा. न्यायालयाच्या निर्णयाआधी निवडणूक आयोगाचा निर्णय घेऊ नये. पक्षांतर्गत घटनेचे आम्ही पालन केले आहे. आयोगाने लोकशाहीचे रक्षण करावे, असे वक्तव्य शिवसेनेचे नेते आणि माजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ८ फेब्रुवारी या दिवशी पत्रकार परिषदेत केले. ते पुढे म्हणाले, ‘‘सर्वोच्च न्यायालयावर अंकुश ठेवला जाणे, हे आरोग्यदायी लोकशाहीचे लक्षण नाही. आयोगाच्या सूत्रांची पूर्तता करूनही आमच्या शपथपत्रावर आक्षेप घेतला. ज्या शिंदे गटाने शिवसेनेवर दावा सांगितला आहे, त्यांना शिवसेनेची घटना मान्य नाही.’’
महाविद्यालयांमध्ये गुरु-शिष्य परंपरेची महती सांगणार्या व्याख्यानांना उत्स्फूर्त प्रतिसाद
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते शुभारंभ
सासष्टी तालुक्यातील १ कोटी चौरस मीटरहून अधिक भूमी ‘विकासनिषिद्ध क्षेत्र’ म्हणून घोषित
आतंकवाद्यांचे समर्थन करणार्यांवर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्याचे कौतुक