
‘उपासना, धर्माचरण अतिशीघ्र व्हायला हवे; पण गंमत अशी की, धर्माचरणाची संधी आली की, आम्ही ती पुढे ढकलतो. ‘अन्य सगळ्या कामांना, फडतूस कर्मांनाही अग्रहक्क आणि धर्म अखेरचे काम’, असे करतो. वय निघून जाते. ‘म्हातारपणी धर्म करू’, असे म्हणतो, तेही घडत नाही. कसे घडेल ? कारण जीवनभर जे वळण पडले, ते एकाएकी म्हातारपणी पालटता कसे येईल ?’
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, फेब्रुवारी २०२२)
निःस्वार्थी प्रेमाचे महत्त्व !
वीर सावरकर उवाच
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !