वाकवली (दापोली) येथे घरातून २ लाख ८५ सहस्र रुपयांच्या दागिन्यांची चोरी

बंद घरांतील वाढत्या चोर्‍या, हा चोरट्यांना पोलिसांचा धाक न राहिल्याचा परिणाम !

५०-१०० वर्षाें में भारत में मुसलमान शासनकर्ता होने पर राममंदिर तोडकर मस्जिद बनाई जाएगी ! – मौलाना रशिदी

हिन्दू राष्ट्र की अपरिहार्यता समझें !

हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !

५० किंवा १०० वर्षांनी एखादा मुसलमान शासनकर्ता भारतात असू शकेल. त्या वेळी इतिहासाच्या आधारे राममंदिर तोडून मशीद पुन्हा बांधली जाऊ शकते, असे विधान ‘ऑल इंडिया इमाम असोसिएशन’चे अध्यक्ष मौलाना साजिद रशिदी यांनी केले आहे.

‘डोक्यावर गरम पाणी घेणे’ हे केस गळण्यामागील एक कारण

अंघोळीच्या वेळी डोक्यावर गरम पाणी घेतल्याने केसांच्या मुळांची शक्ती न्यून होते. यामुळे केस गळू लागतात.

कांदापात लागवड

‘हिवाळ्याच्या दिवसांत कांदापातीची (कांद्याच्या पानांची) वाढ चांगली होते. पेठेतून आणलेले कांदे मातीत लावल्यास त्याला कोंब येऊन कांदापात सहज मिळवता येते.

विड्याच्या पानाचे औषधी उपयोग

‘प्रतिदिन सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी, तसेच दुपारी आणि रात्री जेवण झाल्यावर विड्याचे १ पान चावून खावे. (पान खाण्यापूर्वी त्याचा देठ आणि टोक काढून टाकावे.) यामुळे अंगातील जडपणा न्यून होतो.

वर्ष २०२२ मध्ये धर्मांध मुसलमानांनी केलेले राष्ट्र-धर्म यांवर आघात आणि शत्रूराष्ट्रे यांच्याकडून झालेली आक्रमणे अन् अन्य महत्त्वाच्या घटना

३० डिसेंबर या दिवशी जानेवारी ते जून या मासांतील घटना वाचल्या. आज जुलै ते डिसेंबर या मासांतील घटना देत आहोत.

प्रथम विकृतींना दहन करा !

लव्ह जिहादच्या समस्येशी लढतांना मी, माझे कुटुंब, पद, प्रतिष्ठा या संकुचितता निर्माण करणार्‍या विकृतींचे प्रथम दहन करूया !

भारतीय संस्कृतीचे संरक्षण आणि संवर्धन करणे, हे प्रत्येक भारतियाचे आद्यकर्तव्य !

भारतीय संस्कृतीतील प्रत्येक विचार जीवनमूल्य आहेत. ती जीवनात अंगीकारून मनुष्यजातीचा सामूहिक विकास होऊ शकतो. हाच ‘सर्वे भवन्तु सुखिनः ।’, म्हणजे ‘सर्व जण सुखी होवोत’ यातील भाव आहे. अनादि काळापासून आलेली ही हिंदु संस्कृती सतत प्रवाहित आहे.

चीनची ‘सुपर सोल्जर’ बनवण्याची योजना भारतासाठी धोकादायक !

असामान्य तंत्रज्ञान न शोधण्याचा नियम असतांनाही चीन करत असलेले चुकीचे कृत्य रोखण्यासाठी भारताने दबाव आणायला हवा !