विवाहाविषयीच्या विचारांवर मात करण्यासाठी केलेले प्रयत्न आणि श्रीगुरूंनी सुचवलेले दृष्टीकोन !
‘श्रीकृष्ण माझा खरा सोबती आहे आणि खर्या अर्थाने तोच माझी काळजी घेत आहे. सर्व सहसाधकांच्या माध्यमातून तोच मला ‘हवे-नको’ ते सर्व पहात आहे. त्यामुळे मला अन्य कुणाची आवश्यकता नाही.’