स्वातंत्र्यवीर सावरकर हे जागतिक उंचीचे व्यक्तिमत्त्व ! – रमणलाल शहा, ज्योतिष विशारद
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ‘वीर सावरकरांचा मृत्यूशी संवाद’ या अभिवचनाच्या नाट्यप्रयोगाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ‘वीर सावरकरांचा मृत्यूशी संवाद’ या अभिवचनाच्या नाट्यप्रयोगाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
‘ज्ञानोबा तुकाराम’ या वार्षिक अंकाच्या वतीने वारीचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान सोहळा पत्रकार भवन येथे आयोजित केला होता. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात dnyanbatukaram.com या ‘वेबपोर्टल’चे लोकार्पणही करण्यात आले.
केवळ वापर होत आहे किंवा विनावापर आहेत, याची पडताळणी करून काय होणार ? त्या वास्तूंचा अयोग्य पद्धतीने, म्हणजे गैरवापर होत असल्याची पडताळणी होणे आवश्यक आहे…
पालखी प्रस्थानाच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायत प्रशासनाने देऊळवाडा, पालखी मार्ग आणि गाथा मंदिर या परिसरांतील अतिक्रमणे हटवली आहेत, त्यामुळे पालखी मार्ग रूंद झाले आहेत.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु एकता आंदोलन आणि ग्रामस्थ यांचे सांघिक प्रयत्न अन् दैनिक ‘सनातन प्रभात’मधील वृत्ताचा परिणाम !
शनिशिंगणापूर येथील चौथरा पुन्हा एकदा सर्वांना दर्शन घेण्यासाठी खुला करण्यात आला आहे; मात्र त्यासाठी आता इतर काही देवस्थानाच्या सशुल्क पासप्रमाणे ५०० रुपये देणगी मूल्य आकारले जाणार आहे.
प्लास्टर ऑफ पॅरिसवर बंदी घालत असतांना प्रशासनाने मूर्तीकारांना शाडूमाती उपलब्ध करून देणे आवश्यक आहे !
विविध प्रकारच्या जिहादची भयावहता लक्षात घेऊन हिंदूंनी संघटितपणे, तसेच स्वधर्मपालनाद्वारे त्याचा प्रतिकार करणे आवश्यक !
देशातील ट्रेड युनियनच्या इतिहासामध्ये संघटनेच्या सरचिटणीस पदावर महिला पदाधिकारी यांची यापूर्वी निवड झाली नव्हती. सौ. प्रविणा पाटील या सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतात.
भारतात अनंत अडचणी, समस्या यांच्याशी झुंज देत समाधान मानणारी आणि शांततेत जीवन व्यतीत करणारी लाखो कुटुंबे आहेत. राष्ट्रीय स्तरावर विचार केल्यास जिहादी, मिशनरी आणि साम्यवादी, तसेच हिंदुविरोधी यांची अभद्र युती भारताची शांतता भंग करत आहेत. ही शांतता पुनर्प्रस्थापित करण्यासाठी हिंदु राष्ट्र हेच उत्तर आहे !