४ तरुणांकडून महानगरपालिका कर्मचाऱ्यावर चॉपर आणि फायटर यांच्या साहाय्याने आक्रमण !
स्वतः अरेरावी करायची आणि त्याविषयी हटकल्यावर आक्रमण करायचे, यावरून तरुण पिढीमधील संयमाचा अभाव दिसून येतो !
स्वतः अरेरावी करायची आणि त्याविषयी हटकल्यावर आक्रमण करायचे, यावरून तरुण पिढीमधील संयमाचा अभाव दिसून येतो !
पुणे-बेंगळुरू महामार्गावर खंडाळा तालुक्यातील शिरवळ गावाच्या सीमेत दिंडी सोहळ्यातील ट्रॅक्टर ट्रॉलीला आयशर टेम्पोने मागून जोरदार धडक दिली. त्यात मायाप्पा कोंडिबा माने या वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला असून ३० वारकरी गंभीर घायाळ आणि इतर किरकोळ घायाळ झाले आहेत.
येथील अक्षय शंकर चांदेकर (वय २४ वर्षे) याला सत्र न्यायालयाने विनयभंगाच्या गुन्ह्यासाठी ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा देण्यात आली. वर्ष २०२० मध्ये पीडितेचा हात धरून विनयभंग केल्याप्रकरणी अन्वेषण अधिकारी कवडू चांदेकर यांनी प्रकरण न्यायप्रविष्ट केले होते.
नैराश्य आणि आत्महत्या यांच्या विचारांपासून मुक्तता मिळण्यासाठी साधना करणे अपरिहार्य !
धर्मांधांची वासनांधता जाणा ! अशांना शरीयत कायद्यानुसार हातपाय तोडण्यासारखी कठोर शिक्षा देण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
इतकी वर्षे अनधिकृत भोंग्यांविषयी पोलिसांनी काय केले ?
देशात रक्तपात झाला, तरी चालेल. आम्ही कोणत्याही किमतीत ‘अग्नीपथ’ योजना लागू होऊ देणार नाही, अशी धमकी जामतारा (झारखंड) येथील काँग्रेसचे आमदार इरफान अन्सारी यांनी या योजनेच्या विरोधातील आंदोलनाच्या वेळी दिली.
‘अग्नीपथ भरती योजने’च्या माध्यमातून देशातील ४६ सहस्र तरुणांना भारतीय सैन्यात भरती करण्यात येणार आहे. ‘देशाची सुरक्षा सबळ करणे आणि देशातील युवकांना सैन्यात भरती करणे, यांसाठी ही योजना चालू करण्यात येत आहे’
श्री तुळजाभवानी मंदिरात ८ कोटी ४५ लाख रुपयांहून अधिक रकमेचा अपहार ठेकेदार आणि शासकीय अधिकारी यांच्या संगनमताने झाला. अद्याप दोषींवर कारवाई नाही !
भारतमातेवर केवळ प्रेमच पुरेसे नाही, आता तर मी तिला नमस्कार करीन; कारण भारतातील सनातन धर्माच्या जीवनपद्धतीत मुक्ती आहे. नम्रता, सहजता आणि सज्जनता आहे. परोपकारिता ठासून भरलेली आहे आणि तेथील लोक सर्वकाही करूनही ‘ईश्वरच करतो’, अशा विचाराचे धनी आहेत.