नूपुर शर्मा यांना भाजपने पुन्हा पक्षात घ्यावे !

अजमेर (राजस्थान) येथे हिंदु संघटनांकडून मोर्चा काढून मागणी !

अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून १२१ न्यायाधिशांचे स्थानांतर !

अलाहाबाद उच्च न्यायालयाने वरिष्ठ विभागातील १२१ दिवाणी न्यायाधिशांचे स्थानांतर केले आहे. त्यात वाराणसीतील ज्ञानवापी परिसराचे सर्वेक्षण आणि वजू खाना बंद करण्याचा आदेश देणारे न्यायाधीश रवि कुमार दिवाकर यांच्या नावाचाही समावेश आहे.

कोरोना काळानंतर मनुष्यबळ अभावी ब्रिटनमध्ये विमानांची ९० उड्डाणे रहित !

कोरोना काळानंतर हवाई वाहतूक पूर्ववत् झाली असली, तरी मनुष्यबळाचे संकट युरोपपासून ते अमेरिकेपर्यंतच्या प्रवाशांना अडचणींचा सामना करण्यास भाग पाडत आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी १५ सहस्र लोकांसमवेत केला योगा

भारतासह जगभरात २१ जून या दिवशी आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. योग दिन साजरा करण्यासाठी पंतप्रधान मोदी कर्नाटकातील ‘मैसुरू पॅलेस मैदाना’वर गेले होते. त्यांनी जवळपास १५ सहस्र लोकांसमवेत योगा केला.

प्रत्येक पिढीचे कर्तव्य !

‘प्रत्येक पिढी पुढील पिढीकडे समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात अपेक्षेने पहते. याऐवजी प्रत्येक पिढीने ‘आम्हाला काय करता येईल ?’, असा विचार करून असे कार्य केले पाहिजे की, पुढच्या पिढीला त्यांसंदर्भात काही करण्याची आवश्यकता न उरल्याने ती सर्व वेळ साधनेला देऊ शकेल !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

(म्हणे) ‘राज्यघटनेतील ‘सेक्युलर’ आणि ‘सोशालिस्ट’ शब्द वगळण्याची मागणी देशद्रोही अन् घटनाविरोधी !’

श्रीरामजन्मभूमीविषयी सर्वाेच्च न्यायालयाने दिलेला निकाल मान्य न करता ‘बाबरी पुन्हा उभारणार’, असा ६ डिसेंबरला सार्वजनिक प्रसार करणाऱ्या ‘पी.एफ.आय.’ने हिंदूंना घटनाविरोधी म्हणणे म्हणजे ‘चोराच्या उलट्या… !

राणी लक्ष्मीबाईंचा लढाऊ बाणा आजच्या युवतींमध्ये यायला हवा ! – ह.भ.प. बंडातात्या कराडकर

राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यस्मरणदिनानिमित्त शाहूपुरी येथील हुतात्मा स्मारक ते राणी लक्ष्मीबाई यांचे माहेर धावडशी ग्राम, अशा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी २८५ आमदारांचे मतदान

विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जून या दिवशी झालेल्या निवडणुकीत विधान परिषदेसाठी २८५ आमदारांनी मतदान केले होते. निकाल घोषित होण्यापूर्वी शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या.

पुणे येथे ‘वारकरी धारकरी संगम सोहळ्या’चे आयोजन !

श्री शिवप्रतिष्ठानचे धारकरी आणि शिवपाईक यांनी पू. संभाजीराव भिडेगुरुजींच्या मार्गदर्शनाखाली आई श्री तुळजाभवानीच्या आशीर्वादाने मागील ७ वर्षांपासून ही परंपरा पुन्हा चालू केली आहे. लाखो धारकरी प्रत्येक वर्षी तोच आशीर्वाद घेण्यासाठी जातात.