अनेक जिल्ह्यांतून ४५ दुचाकी वाहने चोरणारी टोळी गजाआड !

पुणे जिल्हा, पिंपरी-चिंचवड, नगर, नाशिक, हिंगोली, संभाजीनगर, नवी मुंबई या जिल्ह्यांतून गेल्या ३ ते ४ वर्षांपासून दुचाकी वाहने चोरणार्‍या अट्टल चोरांना आळेफाटा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ४५ दुचाकी असा अनुमाने ३३ लाख रुपयांचा मुद्देमाल शासनाधिन करण्यात आला आहे.

पिंपरी (पुणे) महापालिकेचा ४०० कोटींचा मालमत्ता कर थकीत !

पिंपरी महापालिकेने कर संकलनाचे ९५० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. अद्याप जवळपास ५० सहस्र मालमत्ताधारकांचा ४०० कोटी रुपयांचा कर थकीत आहे. तो वसूल करण्याकरता पालिकेच्या वतीने विविध योजना घोषित करण्यात आल्या आहेत.

जात प्रमाणपत्र रहित करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका संभाजीनगर खंडपिठाने फेटाळली !

जळगाव जिल्ह्यातील चोपडा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या आमदार लताबाई सोनवणे यांची आमदारकी धोक्यात आली आहे. त्यांचे अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवले होते.

अशी मागणी का करावी लागते ?

‘देशात शुक्रवारच्या नमाजानंतर ज्या मशिदींमधून दगडफेक केली जाते, त्या सर्व मशिदींना टाळे ठोकावे’, अशी मागणी वाराणसी येथे काशी धर्म परिषदेने आयोजित बैठकीत करण्यात आली.

हिंदूंचे विविध माध्यमांतून होणारे दमन रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

भारत हा हिंदूबहुल देश आहे. जगभरातील हिंदूंचा आश्रयदाता होण्याचे सामर्थ्य असलेला आपला देश ! मात्र आज हिंदूबहुल भारतात हिंदूंचेच दमन होत आहे.

थोड्याच दिवसांत ‘हिंदु राष्ट्र’ दिसणार आहे ।

लहानशी ‘हिंदु जनजागृती समिती’ मोठे कार्य करत आहे ।
सर्वस्वाचा त्याग करून हिंदू पोटतिडकीने एकत्र येत आहेत ।
हिंदु बांधवांनी आनंदाने रहावे, हीच त्यांची इच्छा आहे ।
थोड्याच दिवसांत ‘हिंदु राष्ट्र’ दिसणार आहे ।।

प्रथम ‘अखिल भारतीय हिंदु अधिवेशना’तील व्याख्यानांची सनातनची ग्रंथमालिका !

♦ इतिहास-संस्कृती रक्षण आणि हिंदु राष्ट्राची स्थापना
♦ राष्ट्र आणि धर्म रक्षणाचे उपाय
♦ हिंदु धर्मावरील आक्रमणांवर उपाय

८ राज्यांतील हिंदूंना ‘अल्पसंख्यांक दर्जा’ देण्याऐवजी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करा ! – रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती

. . . त्यापेक्षा हिंदूंनी ‘बहुसंख्यांक दर्जा’ घेऊन संपूर्ण भारतात ‘हिंदु राष्ट्रा’ची मागणी करणे अधिक योग्य होईल !

लोकहो, १९४७ मध्ये विन्स्टन चर्चिल यांनी लक्षात आणून दिलेली चूक सुधारून लवकरात लवकर ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करा !

चर्चिलचे हे लागट, निंदायुक्त आणि तुच्छ लेखणारे मत किती द्रष्टेपणाचे होते, हे काँग्रेसने वारंवार सिद्ध केले आहे. स्वातंत्र्यानंतरच्या ७ दशकांनंतर काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी देश सर्वार्थाने रसातळाला नेला आहे.

हिंदूंची परकियांनी बळकावलेली तीर्थक्षेत्रे परत मिळवण्यासाठी समर्पितभावाने प्रयत्न करणारे पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन आणि अधिवक्ता विष्णु शंकर जैन !

धर्म आणि देवता यांच्यासाठी लढणारे पू. (अधिवक्ता) हरी शंकर जैन आणि अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांच्याप्रती हिंदू समाज ऋणी राहील !