सावरदरे (पुणे) येथे राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापकांच्या विरोधात तक्रार !

शिक्षकच राष्ट्रध्वजाचा अवमान करत असतील, तर ते विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रप्रेम कसे रुजवणार ? त्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे.

वाळू तस्करांच्या विरोधात भंडारा जिल्हा प्रशासन सरसावले !

काही दिवसांपूर्वी येथील उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड यांच्यावर वाळू तस्करांनी आक्रमण केले होते. त्या प्रकरणाची जिल्हा प्रशासनाने गंभीरपणे नोंद घेतली आहे.

नागपूर येथे दुपारी १२ ते ४ या वेळेत रहदारीची सिग्नल यंत्रणा बंद !

वाढत्या उन्हामुळे येथे दुपारी १२ ते ४ या वेळेत रहदारीची सिग्नल यंत्रणा बंद रहाणार आहे. सिग्नल लागल्यास थांबावे लागते; पण उन्हाच्या झळांमुळे तितका काळ थांबणेही कठीण होते. वाहतूक शाखेकडून हा निर्णय घेण्यात आला. यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.

गडचिरोली येथील जंगल परिसरात वाघाच्या आक्रमणात तरुणाचा मृत्यू !

हिंस्र पशू असणाऱ्या जंगलात न फिरण्याविषयी वनविभागाने नागरिकांनी आधीच सतर्क का केले नाही ? किंवा त्यासंदर्भातील सूचना का लावलेली नाही ? एकाचा मृत्यू झाल्यावर आवाहन करून काय उपयोग ?

मदुराई (तमिलनाडु) के शैव मठ के ‘पट्टिना प्रवेशम्’ इस धार्मिक कार्यक्रम को प्रशासन ने अनुमति नहीं दी !

– डीएमके सरकार का हिन्दूद्वेष समझें !

हिंदूंनी संघटित होऊन विरोध करावा !

मदुराई (तमिळनाडू) येथील धर्मपूरम् अधीनम् या मठाच्या ‘पट्टिना प्रवेशम्’ या पारंपरिक धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनाला प्रशासनाने अनुमती नाकारली आहे. ‘पट्टिना प्रवेशम्’ म्हणजे शैव मठाच्या महंतांना पालखीमध्ये बसवून ती पालखी खांद्यावर उचलून नेण्याची परंपरा आहे.

दैनिक ‘सनातन प्रभात’चा विशेषांक – संपूर्ण विश्वावर घोंगावणारे अघोरी संकट : जिहाद एक षड्यंत्र !

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ६ मे या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ईआरपी प्रणाली’त भरावी !

आद्यशंकराचार्य यांचे अलौकिक कार्य

देशाच्या सीमा सदैव सुरक्षित असाव्यात, या हेतूने शंकराचार्य यांनी गोवर्धन पीठ (ओडिशा), शृंगेरी पीठ (दक्षिण देश), शारदापीठ (द्वारका) आणि ज्योतिर्मठ (हिमालय) अशा भारताच्या चार दिशांना चार पिठांची स्थापना करून तेथे त्यांच्या चार शिष्यांना पिठाधिपती म्हणून नेमले.

गोमंतकियांच्या राष्ट्रीयत्वाचा ऱ्हास झाल्याचे ठामपणे सांगणारे स्वातंत्र्यसेनानी डॉ. टी.बी. कुन्हा !

हिंदु रक्षा महाआघाडीच्या ‘गोवा इन्क्विझिशन’च्या विरोधातील जागृती मोहिमेच्या निमित्ताने…

ब्राह्मणांनो, धर्मकर्तव्य बजावून कार्यक्षम व्हा !

ब्राह्मणद्वेष आणि शिवीगाळ यांमुळे व्यथित झालेल्या ब्राह्मण सहकाऱ्यांनी घाबरून जाऊन उगीच चिंता करू नये. अर्जुन विषादाचा त्याग करून ब्राह्मणद्वेष्ट्यांच्या सूत्रांचे खंडण करणे, हे आपले कर्तव्य आहे. समाजाला दिशा देणे, हे आपले कर्तव्य आहे आणि या कर्तव्याकडे आपण पाठ फिरवली; म्हणूनच आपल्याला समाज शिव्या घालतो आहे, हे समजून घ्या.