नागपूर येथे दुपारी १२ ते ४ या वेळेत रहदारीची सिग्नल यंत्रणा बंद !

प्रातिनिधिक छायाचित्र

नागपूर – वाढत्या उन्हामुळे येथे दुपारी १२ ते ४ या वेळेत रहदारीची सिग्नल यंत्रणा बंद रहाणार आहे. सिग्नल लागल्यास थांबावे लागते; पण उन्हाच्या झळांमुळे तितका काळ थांबणेही कठीण होते. वाहतूक शाखेकडून हा निर्णय घेण्यात आला. यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.