भोंगे आणि अध्यात्म

सध्या देशभरात मशिदींवरील भोंग्यामुळे होणाऱ्या आवाजावरून वातावरण बरेच तापले आहे. विविध राजकीय पक्षांनी त्यांची भूमिका घोषित केली आहे. यासंदर्भात ‘अध्यात्म काय सांगते ?’, याचा विचार पुढील विवेचनावरून वाचकांच्या लक्षात येईल.

वाळू तस्करांवर चाप कधी ?

तस्करांना राजाश्रय मिळत असल्याने अधिकारी बोटचेपी भूमिका घेतात. त्यामुळेच तस्करांचे मनोबल वाढते. त्यातून आक्रमणाच्या घटना सतत घडत आहेत. आतापर्यंत प्रशासनाने वाळू तस्करांवर कठोर कारवाई केली असती, तर आज अवैधपणे वाळूचे उत्खनन करण्याचे धारिष्ट्य कुणी केले नसते, हे निश्चित !

आधुनिक वैज्ञानिकांनी सांगितलेली देशी गायीच्या दुधाची बहुउपयोगिता !

‘गाय मानवी जीवनासाठी अत्यंत हितकारी आहे. शास्त्रांमध्ये गायीला ‘माता’ म्हटले गेले आहे. गायीच्या दुधाची बहुउपयोगिता आता वैज्ञानिकांनीही विविध प्रयोगांद्वारे सिद्ध केली आहे.

ग्रंथलिखाणाचे अद्वितीय आणि विलक्षण कार्य करणारे एकमेव परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

रत्नागिरी येथील सनातनच्या ५४ व्या संत पू. (श्रीमती) मंगला खेरआजी (वय ९० वर्षे) यांचा साधनाप्रवास !

वैशाख शुक्ल तृतीया (३.५.२०२२) या दिवशी सनातनच्या ५४ व्या संत पू. (श्रीमती) मंगला खेरआजी यांचा ९० वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांच्या मुली आणि सून यांनी वर्णन केलेला त्यांचा साधनाप्रवास येथे दिला आहे.

आता हृदयाला देवाविना कशाचीच आस ना उरली ।

देवा, देऊ का रे हृदयाला सहस्र धन्यवाद । किती रे ते शहाणे, देत होते तुझ्या हाकेला साद । कपाटात (टीप) बसून होत होती ना त्याची साधना । तुझ्या प्रत्येक वस्तूप्रती ते व्यक्त करत होते ना कृतज्ञता ।। १ ।। सांगू का देवा, ते वाट पहायचे उघडेल कधी दार । तुझ्या दर्शनाने व्हायचे तृप्त, न घेतली … Read more