अंतिम निर्णय येईपर्यंत धार्मिक पोशाख घालण्यावर बंदी असेल ! – कर्नाटक उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

हिजाबवर बंदी घालण्याविषयीच्या याचिकांवर अंतिम निर्णय येईपर्यंत शाळा आणि महाविद्यालये यांनी नेमून दिलेल्या गणवेशाचे विद्यार्थी अन् विद्यार्थिनी यांना पालन करावेच लागेल, अशी स्पष्टोक्ती कर्नाटक उच्च न्यायालयाने २३ फेब्रुवारी या दिवशी केली.

हिंदू विश्‍वकल्याणाचा विचार मांडतो, तर मुसलमान हिंदूंचा विनाश होण्याचा विचार करतात ! – शंकराचार्य निश्‍चलानंद सरस्वती

हिंदूंना ज्यांच्यापासून धोका आहे, जे हिंदूंना ‘काफीर’ म्हणतात, ते त्यांच्या पूर्वजांनाच ‘काफीर’ म्हणत आहेत; कारण भारतातील सर्वांचे पूर्वज सनातन वैदिक आर्य हिंदुच आहेत.

देहली विद्यापिठाच्या लक्ष्मीबाई महाविद्यालयात यज्ञशाळा उभारणीच्या कामाला वेग !

या महाविद्यालयाच्या परिसरात गावासारखे वातावरण निर्माण करण्यात आले असून त्याला ‘गोकुळ’ असे नाव देण्यात आले आहे. या यज्ञशाळेच्या उभारणीच्या कामाला वेग आला आहे.

एकमेकांविषयी द्वेषभावना उत्पन्न करणारे विष मुलांच्या मनात कालवणे अयोग्य ! – सद्गुरु जग्गी वासुदेव

मातीमध्ये सर्वांना एकत्र आणण्याचे सामर्थ्य आहे. लहान वयात मुक्तपणे वाढण्याचे वातावरण निर्माण व्हायला हवे. प्रत्येक नव्या पिढीवर आधीच्या पिढ्यांचे विचार आणि पूर्वग्रह थोपवले जाऊ नये. – ‘हिजाब’ वादावर सद्गुरु जग्गी वासुदेव

युद्धाची घोषणा करत रशियाचे युक्रेनवर आक्रमण

अन्य राष्ट्रांनी रशियाच्या या कारवाईमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांनी कधीही न अनुभवलेल्या परिणामांना त्यांना सामोरे जावे लागेल, अशी गर्भीत चेतावणीही पुतिन यांनी दिली.

अध्यात्मातील संशोधनाचे महत्त्व !

‘विज्ञानाला बहुतेक काहीच ज्ञात नसल्याने एखादा सिद्धांत सिद्ध करण्यासाठी सारखे संशोधन करावे लागते. याउलट अध्यात्मात सर्वच ज्ञात असल्याने तसे करावे लागत नाही. अध्यात्मातील संशोधन हे विज्ञानयुगातील सध्याच्या पिढीचा अध्यात्मावर विश्वास बसून ती अध्यात्माकडे वळण्यासाठी करावे लागते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

मुंबईत सदनिकांची अनधिकृत विक्री दंड आकारून नियमित करण्यात येणार !

कब्जे हक्काने दिलेल्या भूमीवरील सदनिकांचे मूळ आणि नंतरच्या मालकांनी केलेले सर्व विक्री व्यवहार १ ते ५ टक्के दंड अन् हस्तांतर शुल्क आकारून नियमित करण्यात येणार आहेत, असा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे.

विविध मागण्यांसाठी राज्यातील वैद्यकीय सेवेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी २ दिवसांच्या संपावर !

कर्मचार्‍यांची जुनी निवृत्ती वेतन योजना पुन्हा लागू करावी, कर्मचार्‍यांच्या रिक्त जागा भरण्यात याव्यात, खासगीकरणाचे धोरण रहित करावे, अश्या मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.

हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ता हर्ष याच्या हत्येच्या निषेधार्थ नगर येथे सामूहिक श्रद्धांजली !

रा.स्व. संघाचे श्रीकांत जोशी म्हणाले की, हर्ष यांना हिंदु धर्मासाठी हौतात्म्य पत्करावे लागले. हिंदू समाजाने एकत्र येऊन जिहादी धर्मांध शक्तींच्या विरोधात लढा उभारला पाहिजे आणि सर्व जात पात सोडून एक हिंदु म्हणून एकत्र येणे आवश्यक आहे.

जगातील ३० सर्वांत सुंदर पर्यटनस्थळांमध्ये महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश

‘काँड नास्ट ट्रॅव्हलर’ या लंडन येथील प्रवासाविषयीच्या प्रसिद्ध पुस्तिकेत या वर्षीच्या सूचीमध्ये सिंधुदुर्गची निवड होणे म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय दर्जाचा जिल्हा आहे, यावर शिक्कामोर्तब !