प.पू. दास महाराज (वय ८० वर्षे) यांनी ‘सहस्रचंद्रदर्शन शांती विधी’ झाल्यानंतर केलेले तीर्थाटन, त्या वेळी झालेल्या संतभेटी आणि त्यांना आलेल्या अनुभूती !

माघ कृष्ण पक्ष सप्तमी (२३.२.२०२२) या दिवशी प.पू. दास महाराज यांचा ८० वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांनी त्यांच्या ‘सहस्रचंद्रदर्शन शांती विधी’नंतर केलेले तीर्थाटन, त्या वेळी झालेल्या संतभेटी आणि त्यांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

प.पू. दास महाराज यांनी उलगडलेल्या वरसई येथील सनातनचे ३५ वे संत आणि सुप्रसिद्ध वैद्य कै. (पू.) विनय भावेकाका यांच्या सहवासातील हृद्य आठवणी !

सनातनचे ३५ वे संत आणि सुप्रसिद्ध वैद्य पू. विनय भावेकाका यांनी २५.६.२०२१ या दिवशी देहत्याग केला. त्यांनी ‘चिकाटी, नियोजनबद्धता, तळमळ, वात्सल्यभाव, संतांप्रती प्रचंड आदर आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती उत्कट भाव’, या गुणांमुळे संतपद गाठून मनुष्यजन्माचे सार्थक करून घेतले.