पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संत रामानुजाचार्य यांच्या २१६ फूट उंच मूर्तीचे राष्ट्रार्पण

भारतात प्रथमच समतेचा संदेश देणारे वैष्णव संत रामानुजाचार्य स्वामी यांची ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’ (समानतेचे प्रतीक असलेला पुतळा) नावाची २१६ फूट उंचीची मूर्ती पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते वसंत पंचमीच्या मुहूर्तावर राष्ट्राला समर्पित करण्यात आली.

(म्हणे) ‘हिवाळी ऑलिंपिक’मध्ये कोरोनावर निर्बंध घालण्याच्या चीनच्या प्रयत्नांचे विदेशी पत्रकारांकडून कौतुक !’

पत्रकारितेतील ‘वस्तुनिष्ठता’ हा साधा नियमही न पाळणारे ‘ग्लोबल टाईम्स’ वृत्तपत्र ! अविश्‍वासार्ह वृत्तांचा भरणा असलेले हे वृत्तपत्र म्हणे ‘ग्लोबल’ !

(म्हणे) ‘श्री सरस्वतीदेवी सर्वांना ज्ञान देते, ती भेद करत नाही !’ – काँग्रेसचे नेते राहुल गांधी

कर्नाटकातील महाविद्यायांतील ‘हिजाब’चे प्रकरण
मुसलमानांची बाजू घेतांना सोयीस्करपणे राहुल गांधी यांना हिंदूंचे देव आठवतात, हे लक्षात घ्या !

(म्हणे) ‘मोदी सरकार काश्मिरी लोकांना दाबण्यासाठी हुकूमशाहीचा अवलंब करत आहे !’ – पाकचे पंतप्रधान इम्रान खान

पाकला समजेल अशा भाषेतच उत्तर देणे आवश्यक आहे !

चीनने पँगाँग सरोवरावर बांधलेला पूल अवैधरित्या बळकावलेल्या भूमीवर ! – केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

सरकारने अशी माहिती देण्यासह ‘चीनने बळकावलेला भाग परत घेण्यासाठी काय करत आहोत ?’, हेही सांगायला हवे !

संभाजीनगर येथे मुलींची छेड काढण्यास मज्जाव केल्याने धर्मांधाकडून मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांच्यावर तलवारीने आक्रमण !

‘चोर तो चोर वर शिरजोर’, या वृत्तीचे धर्मांध ! सरकारने अशांच्या मुसक्या आवळून त्यांना आजन्म कारागृहात टाकले पाहिजे !

फ्रान्समधील मुसलमानांची वाढती धर्मांधता दाखवणार्‍या महिला पत्रकाराला ठार मारण्याची धमकी

भारतातील निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी पत्रकार या महिला पत्रकाराला  मिळालेल्या धमकीचा निषेध करतील का ?

(म्हणे) ‘ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना पंढरपुरात पाऊल ठेवू देणार नाही !’ 

सरकारच्या मद्यविक्रीच्या निर्णयाला विरोध करतांना ह.भ.प. कराडकर यांनी सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या महिला नेत्यांनी ही धमकी दिली आहे.

(म्हणे) ‘आम्हाला दोन्ही बाजूंकडील लोकांच्या सुरक्षेची काळजी असल्याने युद्धविराम !’ – पाक

पाकला दोन्ही बाजूंकडील लोकांच्या काळजीची जाणीव ७४ वर्षांनंतरच कशी झाली ? इतकी वर्षे पाक सीमेवर गोळीबार करून सामान्य भारतियांना लक्ष्य करत होता, त्या वेळी त्याच्या हे लक्षात येत नव्हते का ? पाक जगाला मुर्ख समजतो का ?

पसार आतंकवादी अबू बकर याला संयुक्त अरब अमिरात येथे अटक

मुंबईतील वर्ष १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांचे प्रकरण