कर्नाटकात चालू असलेल्या हिजाब वादाचे प्रकरण

नवी देहली – समाजाच्या एकत्रीकरणासाठीच्या सूत्रांकडे पहाण्यापेक्षा दुर्दैवाने ‘त्याचे विभाजन कसे होईल’, याकडे लक्ष दिले जात आहे. मातीमध्ये सर्वांना एकत्र आणण्याचे सामर्थ्य आहे. आपली निर्मिती मातीपासून झाली असून आपला अंतही मातीच होणार आहे. लहान वयात मुक्तपणे वाढण्याचे वातावरण निर्माण व्हायला हवे.
(सौजन्य : Sadhguru)
एकमेकांविषयी द्वेषभावना उत्पन्न करणारे विष मुलांच्या मनात कालवणे अयोग्य आहे. प्रत्येक नव्या पिढीवर आधीच्या पिढ्यांचे विचार आणि पूर्वग्रह थोपवले जाऊ नये, असे वक्तव्य ‘ईशा फाऊंडेशन’ या आध्यात्मिक संस्थेचे संस्थापक सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी कर्नाटकात चालू असलेल्या ‘हिजाब’ वादावर एका वृत्तवाहिनीने घेतलेल्या त्यांच्या मुलाखतीमध्ये केले.
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !
दुबईत नोकरी लावण्याच्या आमीषाने धर्मांधाकडून हिंदु शिक्षिकेवर अत्याचार : ६ तोळे सोने आणि लाखो रुपयांची लूट !
मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक !
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !