पाकची आर्थिक स्थिती बिघडल्याने देशातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती वाईट !  

पाकच्या सिंध प्रांताचे मुख्यमंत्री सय्यद मुराद अली शाह यांची इम्रान खान सरकारवर टीका

पतीला सोडून प्रियकरासमवेत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहाण्यास विरोध केल्याने मुलीकडून आईची हत्या !

अनैतिकतेमुळे देश किती अधोगतीला गेला आहे, हेच ही घटना दर्शवते ! सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला साधना न शिकवल्याचा हा परिणाम होय !

हिजाब प्रकरणावर चर्चा करणारे संघ स्वयंसेवक आणि प्रचारक यांच्यावर धर्मांधांकडून आक्रमण !

हिंदुत्वनिष्ठ योगी सरकार असलेल्या उत्तरप्रदेशमध्ये धर्मांध हे हिंदुत्वनिष्ठांवर आक्रमण करण्यास धजावतात, याचा अर्थ त्यांना कायद्याचे भय राहिले नसल्याचे दिसून येते.

(म्हणे) ‘भारतासमवेत पुन्हा व्यापार चालू करणे काळाची आवश्यकता !’ – पाकला उपरती

काश्मीरला स्वतंत्र अस्तित्व प्रदान करणारे कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर पाकने भारतासमवेतचे सर्व व्यापारी संबंध संपुष्टात आणले होते.

राष्ट्रपतींच्या उपस्थितीत विशाखापट्टणम् येथे नौदलाचा ‘फ्लीट रिव्ह्यू’ !

सुरक्षादलांचे सर्वोच्च कमांडर असलेले राष्ट्रपती कोविंद यांनी नौदलातील ६० जहाजे आणि पाणबुड्या, तसेच ५५ विमाने यांच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आढावा घेतला.

बांगलादेश सीमेवरील गोतस्करी करणार्‍या महंमद इनाम उल् हक याला अटक

अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) भारत-बांगलादेश सीमेवर  गोतस्करी केल्याच्या प्रकरणी मुख्य आरोपी महंमद इनाम उल हक याला अटक केली आहे.

युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांनी तात्काळ देश सोडावा ! – भारतीय दूतावासाचा सल्ला

युक्रेनची राजधानी किव येथील भारतीय दूतावासाने तेथील भारतीय विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना तात्काळ देश सोडण्याचा सल्ला दिला आहे.

उत्तरप्रदेशात आतंकवादी आक्रमणाशी संबंधित १४ खटले समाजवादी पक्षाच्या तत्कालीन सरकारने घेतले होते मागे !

जिहादी आतंकवाद्यांना पाठीशी घालणारा राष्ट्रघातकी समाजवादी पक्ष ! हे खटले मागे का घेतले, याचे अन्वेषण सध्याच्या भाजप सरकारने करणे आवश्यक !

रशिया युक्रेनच्या कोणत्या नागरिकांची हत्या करणार, याची सूची सिद्ध ! – अमेरिकेचे दावा

रशिया युक्रेनच्या कोणत्या नागरिकांची हत्या करणार अथवा कुणाला कह्यात घेणार, याची सूची सिद्ध केली आहे, असा दावा अमेरिकेने केला आहे.

चीनकडून आर्थिक साहाय्य स्वीकारतांना संबंधित देशांनी सतर्कता बाळगावी ! – भारत

भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी येथील सुरक्षा परिषदेच्या चर्चेमध्ये चीनचा थेट उल्लेख न करता ‘चीनकडून मिळणारे आर्थिक साहाय्य स्वीकारण्याआधी त्याविषयी योग्य ती माहिती करून घ्या.