‘लोक हिंद गौरव पुरस्कार २०२२’साठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

यंदाचे या पुरस्काराचे ५ वे वर्ष असून कै. डॉ. दिलीप धानके यांच्या स्मृतिदिनी १४ मे २०२२ या दिवशी ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.

इराण येथून भारतात विक्रीसाठी आणलेले ५० कोटी रुपये किमतीचे ‘हेरॉईन’ जप्त

मीठ आयात करण्याच्या बहाण्याने इराण येथून भारतात विक्रीसाठी आणलेले ५० कोटी रुपये किमतीचे ‘हेरॉईन’ हे अमली पदार्थ केंद्रीय गुप्तचर संचालनालयाच्या (डी.आर्.आय.) गोवा शाखेला कह्यात घेण्यात यश आले.

‘आतंकवादी पाकिस्तान’ला काळ्या सूचीत घालण्याची मागणी

पॅरिस येथे एफ्.ए.टी.ए.च्या कार्यालयाबाहेर निर्वासित अफगाणी आणि उघूर मुसलमानांची निदर्शने

मोपा विमानतळ प्रकल्पाच्या जोडरस्ता बांधकामाच्या वेळी काजू आणि आंबे यांची बहरलेली झाडे अनधिकृत ठरवून कापल्याने ग्रामस्थांचे आंदोलन

सरकार आणि विमानतळाचे बांधकाम करणारे आस्थापन कोणतीही संवेदना नसल्याप्रमाणे या भागातील बहरलेली काजू आणि आंबा यांची मोठी झाडे थेट बुलडोझर घालून खड्डे खणून भूमीत गाडत आहेत.

हरियाणात ४ खालिस्तानी आतंकवाद्यांना अटक !

खलिस्तानी आतंकवाद्यांचा नायनाट करण्यासाठी केंद्र सरकारने आताच कठोर पावले उचलणे आवश्यक !

बंगालमध्ये हिंदु कुटुंबाकडून गेली ५० वर्षे मशिदीचा सांभाळ आणि जीर्णोद्धार !

अन्य धर्मीय हिंदूंची मंदिरे, देवतांची मूर्ती आदींना नष्ट करण्यासाठी, हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी, त्यांच्या मुलींना लव्ह जिहादद्वारे फसवण्यासाठी प्रयत्नरत आहेत.

मदुराई (तमिळनाडू) येथे मतदानाच्या वेळी महिला मतदाराला हिजाब काढण्यास  सांगितल्याने भाजपच्या ‘बूथ एजंट’ला अटक

निवडणुकीमध्ये एका मतदान केंद्रावर भाजपचे केंद्र (बूथ) ‘एजंट’ गिरिराजन् यांनी मुसलमान महिला मतदाराला हिजाब काढण्यास सांगितले.

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून हिजाब घालून येणार्‍या १० विद्यार्थिनींवर गुन्हा नोंद !

कर्नाटक सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! अशा प्रकारची कठोरता दाखवल्यावरच कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांवर वचक बसेल !

लंडनच्या हिथ्रो विमानतळावर ‘युनिस’ वादळाच्या काळात विमान यशस्वीपणे खाली उतरवणार्‍या वैमानिकांचे होत आहे कौतुक !

इतर अनेक विमाने धावपट्टीवर उतरू शकली नाहीत, तसेच अनेक उड्डाणेही रहित करावी लागली. अशात भारतीय वैमानिकाला हे यश मिळाले. 

लडाख येथील सीमेविषयीच्या कराराचे चीनकडून उल्लंघन होत आहे ! – भारत

भारताने चीनला त्याला समजेल अशा भाषेत सुनावले पाहिजे !