केरळमधील ‘मीडियावन’ या वृत्तवाहिनीवर घातलेली बंदी योग्यच ! – केरळ उच्च न्यायालय

‘माध्यमम ब्रॉडकास्टींग लिमिटेड’ या आस्थापनातील गुंतवणूकदार हे ‘जमात-ए-इस्लामी’ या इस्लामी संघटनेचे सदस्य आहेत.केंद्र सरकारने ‘मीडियावन’ वाहिनीचा परवाना रहित केला होता.

 YesToUniform_NoToHijab चा विषय : राज्यघटनेनुसार निर्णय दिला जाईल ! – कर्नाटक उच्च न्यायालय 

उच्च न्यायालयाने म्हटले की, न्यायालय भावनांनुसार नाही, तर राज्यघटनेनुसार चालणारे आहे. राज्यघटना ही न्यायालयासाठी गीता आहे. जो काही निर्णय होईल, तो सर्व याचिकांना लागू असेल.

जयपूर विकास प्राधिकरणाच्या उपायुक्त ममता यादव यांना लाच घेतांना अटक

अशा निर्लज्ज लाचखोरांना फाशीची शिक्षा झाली, तरच देशातील भ्रष्टाचार न्यून होईल !

वेरूळ येथे हिंदु धर्म आणि बौद्ध अन् जैन पंथांच्या लेण्या असल्याने तेथील केवळ जैन पंथाचा उल्लेख असलेला स्तंभ काढून ‘जागतिक वारसा’ हा फलक लावणार !

स्तंभ स्थलांतरित करण्यास जैन संघटनांचा विरोध : कीर्तीस्तंभ ४८ वर्षांपासून आहे. यातून एका विशिष्ट धर्माचा प्रसार होत नाही. ते येथून स्थलांतरित करण्यास आम्ही विरोध करू.

पहिले हिजाब, फिर किताब ! – एम्.आय.एम्. विद्यार्थी संघटनेकडून बीडमध्ये फलकबाजी

यावरून मुसलमानांसाठी धर्मच प्रथम असतो, इतर सर्व गोष्टी दुय्यम असतात, हे सिद्ध होते. शिक्षणात मुसलमान मागास असल्याची ओरड करणारे आता याविषयी काही बोलतील का ?

मध्यप्रदेशातील शाळांमध्ये हिजाबवर बंदी असेल ! – शिक्षणमंत्री इंदरसिंह परमार

सर्वच राज्यांनी असा ठोस निर्णय घोषित करणे आवश्यक आहे !

३ कोटी तरुणांना रोजगार, तर महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थिनींना विनामूल्य स्कूटी (दुचाकी) देणार !

जनतेला अशा प्रकारे विनामूल्य वस्तू देण्याचे आश्‍वासन देणे, म्हणजे मतांसाठी लाच देणेच होय ! अशी आश्‍वासने देणारे सर्व राजकीय पक्ष लोकशाहीला अपकीर्तच करत आहेत !

स्वातंत्र्यानंतर देशात काँग्रेस नसती, तर भारतातील लोकशाही घराणेशाहीपासून मुक्त राहिली असती !

काँग्रेसने घराणेशाहीच्या पुढे कधीच विचार केला नाही. देशाला सर्वांत मोठा धोका हा घराणेशाही असलेल्या पक्षांपासून आहे. पक्षात जेव्हा एक कुटुंब प्रभावशाली बनते, तेव्हा सर्वांत पहिले गुणवत्तेला लक्ष्य केले जाते.

Exclusive : शैक्षणिक क्षेत्र ‘पंथनिरपेक्ष’ असल्याने नियमांचे पालन करतांना तडजोड अयोग्यच ! – प्रा. के.जी. सुरेश, कुलगुरु, माखनलाल चतुर्वेदी राष्ट्रीय विश्‍वविद्यालय, भोपाळ

उडुपी (कर्नाटक) येथील शाळांमध्ये ‘हिजाब’च्या घटनाबाह्य उपयोगासंदर्भात चालू असलेला वाद !

कर्णावती येथे वर्ष २००८ मध्ये झालेल्या साखळी बाँबस्फोटांच्या प्रकरणात ४९ जण दोषी, तर २८ जणांची निदोष सुटका

या दोषींना फाशीचीच शिक्षा मिळाली पाहिजे, अशी मागणी सरकारने केली पाहिजे !