सांगली-मिरज आणि कुपवाड महापालिकेकडून ‘पुस्तक बँक’ चालू !

‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’ आणि ‘माझी वसुंधरा’ अंतर्गत सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेने पुस्तक दान हा उपक्रम हाती घेतला आहे.

माजी सहकारमंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर यांचे निधन

राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी सहकारमंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर याचे आज पहाटे ४.४५ वाजता निधन झाले. आपला नेता हरपल्याने दक्षिण कराड येथील जनता, रयत संघटनेचे कार्यकर्ते भावूक झाले.

सांगोला रेल्वे स्थानकातून देहलीसाठी दुसरी किसान रेल्वे प्रारंभ

शेतकर्‍यांचा किसान रेल्वेला वाढता प्रतिसाद मिळत असल्याने, तसेच वरिष्ठांकडे केलेल्या पाठपुराव्याला यश लाभले असून सांगोला रेल्वे स्थानकातून देहलीसाठी दुसरी किसान रेल्वे चालू झाली असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी दिली.

कोल्हापुरात ‘खिळेमुक्त झाडांचे कोल्हापूर’ या मोहिमेस प्रारंभ

‘खिळेमुक्त झाडांचे कोल्हापूर’, या मोहिमेला ३ जानेवारी या दिवशी प्रारंभ करण्यात आला. यात ५० स्वयंसेवी संस्थांसमवेत ५०० हून अधिक वृक्षप्रेमी सहभागी झाले होते.

‘इको ब्रिस्क’चा वापर करून प्लास्टिकच्या कचर्‍याची योग्य विल्हेवाट ! – सुधीर गोरे, सामाजिक कार्यकर्ते

घरात असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या एका प्लास्टिकच्या बाटलीत भरून त्याची ‘इको ब्रिस्क’ सिद्ध करण्याची संकल्पना सामाजिक कार्यकर्ते आणि निसर्गमित्र श्री. सुधीर गोरे राबवत आहेत

अखिल भारतीय हिंदु महासभा कोल्हापूर महापालिका निवडणूक स्वबळावर लढवणार ! – मनोहर सोरप, जिल्हाध्यक्ष, हिंदु महासभा

वर्ष २०२१ ची कोल्हापूर महापालिका निवडणूकही अखिल भारतीय हिंदु महासभा स्वबळावर लढवणार आहे. समाजातील होतकरू आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांना प्राधान्य देणार्‍यांना पक्षाचे तिकीट दिले जाणार आहे.

कोटी कोटी प्रणाम !

• वेरे, गोवा येथील श्री शांतादुर्गा नेर्लेकरीण देवीचा आज कालोत्सव ! • श्री मोरया गोसावी पुण्यतिथी
• मध्यप्रदेश येथील श्री अनंतानंद साईश यांचा महानिर्वाणोत्सव
• सनातनच्या ९५ व्या संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी यांचा आज वाढदिवस

नेपाळला पुन्हा ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यासाठी आम्ही मरायला आणि मारायला सिद्ध ! – नेपाळचे माजी उपपंतप्रधान कमल थापा

हिंदु राष्ट्राच्या मागणीसाठी काठमांडू येथे मोठ्या संख्येने हिंदूंनी मोर्चा काढला होता. त्याचे रूपांतर शेवटी सभेत झाल्यावर थापा बोलत होते.

(म्हणे) ‘इस्लामी देशात मंदिरे असतील, तर ती फोडली पाहिजेत !

आतंकवाद्यांचा आदर्श असलेल्या डॉ. झाकीर नाईक याच्याकडून पाकमधील हिंदूंचे मंदिर पाडल्याचे समर्थन ! भारतातील मुसलमान संघटना किंवा जभगरातील इस्लामी संघटना यांना याविषयी काय म्हणायचे आहे, हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे !

(म्हणे) ‘शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या महापुरुषांनी ‘धर्मनिरपेक्ष’ राज्य स्थापन केले !’ – सचिन सावंत, प्रवक्ते, काँग्रेस

मुसलमानांचे तळवे चाटायचे, हीच काँग्रेसची धर्मनिरपेक्षता आहे. त्याच धर्मनिरपेक्षतेचे गोडवे सावंत यांना गायचे असतील, तर त्यांनी प्रथम मुसलमानांना धर्मनिरपेक्षता शिकवावी. ते धारिष्ट्य नसल्यामुळे काँग्रेसवाले हिंदूंना फुकाचे सल्ले देत आहेत !