परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कुणी काही करण्याची आवश्यकता नाही; कारण कालमाहात्म्यानुसार ते होणारच आहे; पण या कार्यात जे तन-मन-धनाचा त्याग करून सहभागी होतील, त्यांची साधना होऊन ते जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होतील.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेविषयी केलेले मार्गदर्शन !

गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या वेळी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेसंबंधी केलेले अमूल्य मार्गदर्शन’ या विषयावर परात्पर गुरु डॉक्टरांशी साधकांच्या झालेल्या भेटींच्या वेळच्या चित्रफितींमधील संवाद येथे बघणार आहोत.

महारुद्र यागाच्या वेळी गारवा जाणवणे आणि तेथील शिवपिंडीचे दर्शन घेतांना शिवपिंडीत निळा प्रकाश अन् शिवाची ध्यानस्थ बसलेली मूर्ती दिसणे

मला अनेक वेगवेगळ्या छोट्या छोट्या शिवपिंडी दिसत होत्या आणि सर्वत्र शिवाचे दर्शन होत होते.

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी त्यांची कन्या कु. वैदेही शिंदे हिला वाढदिवसाच्या दिवशी लिहिलेले पत्र

‘समष्टी सेवा जेवढी तळमळीने आणि झोकून देऊन करतेस, तसे प्रयत्न व्यष्टी साधनेच्या विषयांतही करावेस’, असे वाटते. तुझ्याकडून मला अन्य कोणतीही अपेक्षा नाही.

६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सौ. क्षिप्रा जुवेकर यांची कु. पूनम चौधरी यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

ताईच्या मनात सद्गुरु पिंगळेकाकांप्रती पुष्कळ भाव आहे. देहली सेवाकेंद्रात असतांना ती तिच्या मनातील सर्व विचार सद्गुरु काकांना सांगायची. ‘संतांशी मनमोकळेपणाने कसे बोलायचे’, हे मला तिच्याकडून शिकायला मिळाले.

पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज अश्‍वारूढ पुतळा सुशोभिकरणाचे काम अंतिम टप्प्यात  

शिवाजी चौक येथील सर्वांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे सुशोभिकरण पूर्ण होत आहे.

ब्रिटनमधील नवीन प्रकाराच्या कोरोना विषाणूचा महाराष्ट्रात शिरकाव, ८ रुग्ण आढळले

मुंबईतील ५, तर पुणे, ठाणे आणि मीरा-भाईंदर येथील प्रत्येकी एक रुग्ण यांच्यात या कोरोनाच्या विषाणूची लक्षणे आढळली आहेत.

बुलढाणा येथे कागदपत्रे मागणार्‍या विद्यार्थ्याचा महिला प्राचार्याकडून शिवीगाळ करून अवमान 

विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करणे तर दूरच; पण त्यांना शिवीगाळ करून अवमानित करणारे असे शिक्षक म्हणजे शिक्षण क्षेत्राला कलंकच आहेत.

सर्व शहरांचे नामांतर करणे योग्य नाही ! – प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री या नात्याने धरसोड वृत्ती सोडून ठाम भूमिका घ्यावी.