सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला !

सातारा शहराला पाण्याचा पुरवठा करणारा कास तलाव २ दिवसांच्या पावसानेच तुडूंब भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे.

सातारा जिल्ह्यातील उरमोडी धरणाचे दरवाजे उघडले !

उरमोडी धरणक्षेत्रातही मुसळधार पाऊस चालू असल्याने धरणाचे ४ वक्र दरवाजे उघडण्यात आले आहेत.

सोलापूर येथे श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांनी थांबवली श्री गणेश मूर्तींची विटंबना !

विटंबना रोखण्यासाठी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांनी तेथे तात्काळ धाव घेऊन या मूर्ती बाहेर काढल्या.

पोलिसांवर आक्रमण करणार्‍या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा ! – हमारा देश संघटनेचे पोलीस आयुक्तांना निवेदन

सरकारी कर्मचार्‍यांवर आक्रमण होण्याचे प्रमाण वाढले आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळात एजंटगिरी खपवून घेणार नाही ! – राजेश क्षीरसागर

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळात कोणत्याही प्रकारची एजंटगिरी खपवून घेणार नाही- अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर

कोरोनामुळे भारत उद्ध्वस्त झाला ! – डोनाल्ड ट्रम्प

कोरोना हा ‘चिनी विषाणू’च असल्याचे सूतोवाच
चीनने अमेरिकेला हानीभरपाई म्हणून १० ट्रिलियन अमेरिकन डॉलर (अनुमाने १० लाख कोटी रुपये) देण्याची मागणीही त्यांनी या वेळी केली.

दळणवळण बंदीत बंद असलेल्या सिरसा (हरियाणा) येथील ‘राईस मिल’ला वीज वितरण विभागाने पाठवले तब्बल ९० कोटी रुपयांचे वीजदेयक !

यावरून वीज वितरण विभागाचा कारभार कसा चालत असेल, याची कल्पना येऊ शकते ! सदोष देयके पाठवून ग्राहकांना मनःस्ताप देणार्‍या अधिकार्‍यांवर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे !

तुमचे धोरण नव्हे, तर देशाचा कायदा सर्वोच्च ! – केंद्र सरकारकडून टि्वटरची कानउघाडणी

सरकारने केवळ कानउघाडणी नव्हे, तर अशी आस्थापने पुन्हा कधी देशद्रोह आणि हिंदुद्वेष करू  धजावणार नाहीत, अशी त्यांना शिक्षा केली पाहिजे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !

काँग्रेसचे खासदार सुधाकरन् यांनी ५० वर्षांपूर्वी माझ्या मुलांचे अपहरण करण्याचा कट रचला होता ! – केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांचा आरोप

जर असा कट रचला होता, तर विजयन् यांनी तेव्हा किंवा आताही ते मुख्यमंत्री असतांना पोलिसांत तक्रार नोंदवून याची चौकशी का केली नाही ?

एकमेवाद्वितीय ‘सनातन प्रभात’ नियतकालिके !

‘छोट्याशा ‘सनातन प्रभात’ने सहस्रो राष्ट्र आणि धर्म प्रेमी सिद्ध केले. याउलट लाखो वाचक असलेल्या नियतकालिकांनी आणि दूरचित्रवाहिन्यांनी हातांच्या बोटांवर मोजता येईल, इतके तरी राष्ट्र आणि धर्म प्रेमी सिद्ध केले का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले