राज्याच्या अपयशाविषयी मुख्यमंत्र्यांकडून अहवाल मागवावा ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

मुख्यमंत्री बोलत नसतील, तर घटनात्मक प्रमुख म्हणून राज्यपालांनी या प्रकरणांविषयी मुख्यमंत्र्यांकडून अहवाल मागवावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

‘सोनेरी’ राख !

क्षुल्लक असणार्‍या राखेचे वाढलेले महत्त्व आणि त्यातून वाढलेले चुलीचे महत्त्व यांवरून ओघानेच भारतीय संस्कृतीवर चर्चा होईलच. सुखी आणि समृद्ध जीवन जगण्याची अशी अनेक गुपिते भारतीय संस्कृतीत दडलेली आहेत.

पर्यावरण रक्षणासाठी ‘निसर्गदूत फाऊंडेशन’ची स्थापना ! – राहुल चिकोडे, भाजप

सध्या पर्यावरणाच्या असमतोलामुळे प्राणवायूचे प्रमाण अल्प होत आहे. पाणी, वायू आणि ध्वनी प्रदूषण यात सातत्याने वाढ होत असल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे.

आयर्विन पुलाला नियोजित समांतर पूल केल्यामुळे सांगलीची बाजारपेठ उद्ध्वस्त होईल, असा अपप्रचार ! – सुधीर गाडगीळ, आमदार, भाजप

‘आयर्विन पुलाला नियोजित समांतर पूल केल्यामुळे सांगलीची बाजारपेठ उद्ध्वस्त होईल, अशी भीती काही व्यापार्‍यांना घालून संपूर्ण सांगलीच्या विकासालाच स्थगिती देण्याचा उद्योग काही मंडळी करत आहेत.’

हतबल पोलीस !

पोलिसांमध्ये जर खरोखरच धमक असेल, तर त्यांनी धर्मांधांच्या वस्तीत घुसून समाजविघातक कारवाया करणार्‍यांना अटक करून दाखवावी. अशी निर्भयता आणि धडाडी पोलिसांनी दाखवली, तरच धर्मांध ताळ्यावर येतील आणि समाजात कायदा आणि सुव्यवस्था राखली जाईल.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचे अन्वेषण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे सोपवा !

त्यामुळे आता मुकेश अंबानी यांच्या निवासाबाहेर सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या आणि मनसुख हिरेन यांचा मृत्यू या दोन्ही प्रकरणांचे अन्वेषण राष्ट्रीय अन्वेषण आयोगाकडे सोपण्यात आले आहे.

भिगवण (पुणे) येथे गोवंशियांची वाहतूक करणार्‍या २ धर्मांधांवर गुन्हा नोंद, १७ गोवंशियांची सुटका

नेहमीच गोवंशियांच्या कत्तलीसाठी वाहन जात आहे, याची माहिती पोलिसांच्या अगोदर गोरक्षकांना कशी काय मिळते ? हा प्रश्‍न अनुत्तरितच रहातो. पोलिसांनी याविषयी उपाययोजना काढावी, अशी अपेक्षा आहे.

प्रस्तावित ‘बुलेट ट्रेनसाठी’ सोलापुरात सर्वेक्षण !

मुंबई-भाग्यनगर हे ७११ किलोमीटरचे अंतर केवळ साडेतीन घंट्यांत पार होणार आहे. सध्या हे अंतर पार करण्यासाठी १५ घंटे लागतात. सध्या रेल्वेगाडी ८० ते १२० किलोमीटर वेगाने धावते, तर बुलेट ट्रेनचा वेग ताशी ३२० किलोमीटर असेल.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे येथे होळी, धूलिवंदन उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्यास प्रतिबंध ! – डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

जिल्ह्यातील यात्रा, उत्सव आयोजित करण्यास अनुमती देण्याविषयी निर्णय घेण्यास जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत केले आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुढील २ आठवड्यांसाठी आठवडी बाजार बंद ठेवा ! – जयंत पाटील, पालकमंत्री

गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना संबंधित यंत्रणांनी काटेकोरपणे राबवाव्यात, अशा सूचना सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिल्या.