Australia Condemns Pahalgam Attack :ऑस्ट्रेलियात पहलगाम आक्रमणाचा निषेध : ‘पाकिस्तान आतंकवाद थांबवा’च्या घोषणा

निदर्शकांनी हातात फलक धरले होते. त्यांनी ‘पाकिस्तान आतंकवाद थांबवा’, ‘पाकिस्तान आर्मी ही आतंकवादी आर्मी’ आणि ‘हिंदूंचे जीवन महत्त्वाचे आहे’ अशा घोषणा दिल्या.

Kailas Mansarovar Yatra : कैलास मानसरोवर यात्रा ५ वर्षांनंतर चालू होणार !

यात्रेची प्रक्रिया चालू झाली असून अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १३ मे आहे. ही यात्रा ३० जून ते २५ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे.

Simla Agreement : पाकने शिमला करार स्थगित केल्याने भारताला पाकव्याप्त काश्मीर कह्यात घेण्याचा मार्ग मोकळा !

भारताने आता याचा लाभ घेऊन पाकव्याप्त काश्मीर मुक्त करून तो भारताला जोडावा !

Pahalgam Terror Attack : गुन्हेगारांना शोधण्यासाठी अमेरिका भारताला साहाय्य करणार ! – तुलसी गॅबार्ड

पहलगाम आतंकवादी आक्रमणाचे प्रकरण

Indus Water Treaty : सिंधु जल करार स्थगित केल्यानंतर पाकला जाणारे पाणी रोखण्यासाठी ३ टप्प्यांत प्रयत्न होणार !

या संदर्भात केंद्रीय पाणी पुरवठा मंत्री सी.आर्. पाटील म्हणाले की, या संदर्भात ३ प्रकारच्या रणनीती आखल्या जात आहेत. त्याद्वारे पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही.

Pakistan PM On Pahalgam Attack : (म्हणे) ‘पहलगाम येथील आक्रमणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी आम्ही सिद्ध !’ – पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ

भारतात आतापर्यंत झालेल्या अनेक आतंकवादी आक्रमणांची चौकशी करण्यास पाकने टंगळमंगळ केली आहे. भारताने दिलेले पुरावे फेटाळले आहेत. त्यामुळे पाक कितीही म्हणत असला, तरी तो ढोंग करत आहे, हे भारताला आता ठाऊक झाल्याने भारत स्वतःच आतंकवाद्यांना पाकमध्ये घुसून शिक्षा करील !

China PL-15 Missiles To Pakistan : भारतासमवेत होणार्‍या युद्धाच्या पार्श्वभूमीवर चीनने पाकला दिली १०० क्षेपणास्त्रे

चीनने पाकला कितीही क्षेपणास्त्रे दिली, तरी त्याचा वापर करण्याची क्षमता पाकमध्ये असली पाहिजे ! वर्ष १९६५ च्या युद्धात अमेरिकेने पाकला दिलेले ‘पॅटर्न’ हे आधुनिक रणगाडे भारताने उद्ध्वस्त केले होते, हे लक्षात ठेवले पाहिजे !

Pahalgam Terrorist Houses Demolished : काश्मीरमध्ये आतापर्यंत ६ आतंकवाद्यांची घरे स्फोट घडवून केली उद्ध्वस्त  

केवळ आतंकवाद्यांचीच नव्हे, तर त्यांना सर्व प्रकारचे साहाय्य करणार्‍या काश्मिरी मुसलमानांचीही घरे अशी उद्ध्वस्त करण्यासह त्यांना भारतातून हाकलून लावले पाहिजे !

10 Pakistani Soldiers Killed : बलुचिस्तानच्या सशस्त्र स्वातंत्र्यसैनिकांकडून पाकचे १० सैनिक ठार

क्वेट्टा येथे बलुच लिबरेशन आर्मीने केलेल्या आक्रमणात १० पाकिस्तानी सैनिक ठार झाले. या संघटनेने एक निवेदन प्रसारित करून या आक्रमणाचे दायित्व स्वीकारले आहे.

Iran Offer Mediation To India Pakistan : आम्ही मध्यस्थी करण्यास सिद्ध ! – इराणचा प्रस्ताव

भारताला कुणाच्याही मध्यस्थीची आवश्यकता नाही, हे भारताने सर्वांनाच ठणकावून सांगितले पाहिजे !