राष्ट्र-धर्म यांच्या रक्षणाचे कार्य केलेले थोर संत आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मकुंडल्यांमध्ये आढळलेले समान ग्रहयोग अन् त्यांचे विश्लेषण !
‘भारत ही संतांची भूमी आहे. ‘अध्यात्मज्ञान’ हे भारताचे सर्वाेत्तम वैशिष्ट्य आहे. भारतात अनेक थोर संतांनी जन्म घेतला. त्यांनी लोकांना ‘आनंदी जीवन कसे जगायचे ?’, हे शिकवले…