राष्ट्र-धर्म यांच्या रक्षणाचे कार्य केलेले थोर संत आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मकुंडल्यांमध्ये आढळलेले समान ग्रहयोग अन् त्यांचे विश्लेषण !

‘भारत ही संतांची भूमी आहे. ‘अध्यात्मज्ञान’ हे भारताचे सर्वाेत्तम वैशिष्ट्य आहे. भारतात अनेक थोर संतांनी जन्म घेतला. त्यांनी लोकांना ‘आनंदी जीवन कसे जगायचे ?’, हे शिकवले…

जीवनाडी पट्टीद्वारे साधकाला सांगितलेले आध्यात्मिक स्तरावरील उपाय, हे उपाय करण्यामागील परात्पर गुरु डॉक्टरांचा दृष्टीकोन आणि साधकाला त्यामुळे झालेले लाभ !

प्रदोषकाळी शिवाची उपासना करण्यास प्रारंभ केल्यावर साधकाला ‘डोक्यावरील त्रासदायक सूक्ष्म लहरींचा प्रभाव हळूहळू न्यून होत आहे’, असे जाणवणे…

वर्ष २०२५ च्या गुढीपाडव्यापासून चालू होणारे ‘शालिवाहन शक १९४७ – ‘विश्वावसु’नाम संवत्सर’ भारतासाठी कसे राहील ?

‘वर्ष २०२५ च्या गुढीपाडव्यापासून, म्हणजे ३०.३.२०२५ या दिवसापासून ‘शालिवाहन शक १९४७ – ‘विश्वावसु’नाम संवत्सर’ चालू होत आहे. ‘विश्वावसु’चा अर्थ ‘सर्वांसाठी लाभदायी’ असा आहे. ‘हे संवत्सर भारतासाठी कसे राहील ?…

ज्योतिषशास्त्रीय दृष्टीकोनातून कुंभपर्वाचे आध्यात्मिक महत्त्व !

महाकुंभमेळ्यामुळे सात्त्विकता वाढून रज-तमाचे, म्हणजेच धर्मविरोधी शक्तींचे बळ क्षीण होऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला गती येईल !

वास्तूशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र यांचे मानवी जीवनातील महत्त्व !

व्यक्तीला तिच्या प्रारब्धानुसार वास्तू लाभते, व्यक्तीच्या जन्मकुंडलीत असणारे ग्रहयोग हे तिच्या प्रारब्धानुसार असतात. त्यामुळे व्यक्तीची वास्तू आणि जन्मकुंडलीतील ग्रह यांवरून तिच्या प्रारब्धाचा बोध होतो.

वर्ष २०२४ च्या गुढीपाडव्यापासून चालू होणारे ‘शालिवाहन शक १९४६ – ‘क्रोधी’नाम संवत्सर’ भारतासाठी कसे राहील ?

‘वर्ष २०२४ च्या गुढीपाडव्यापासून म्हणजे ९.४.२०२४ या दिवसापासून ‘शालिवाहन शक १९४६ – ‘क्रोधी’नाम संवत्सर’ चालू होत आहे. हे संवत्सर भारतासाठी कसे राहील ? याचे ज्योतिषशास्त्रीय विवेचन पुढे दिले आहे.

भारतातील प्रमुख कालगणना !

‘भारतासारख्या प्राचीन आणि विस्तीर्ण राष्ट्रात आजपर्यंत अनेक कालगणना उपयोगात आणल्या गेल्या आहेत आणि अनेक पराक्रमी सम्राटांनी केलेल्या दिग्विजयाच्या प्रीत्यर्थ स्वतंत्र कालगणना आरंभ झाल्या. सध्याच्या काळात प्रचलित असलेल्या मुख्य कालगणनांची माहिती पुढे दिली आहे.

उतार वयातही ज्योतिष विद्या शिकण्याची आवड असणारे श्री. यशवंत कणगलेकरकाका (वय ७५ वर्षे) !

गेल्या वर्षभरापासून श्री. राज कर्वे यांच्या समवेत ज्योतिषशास्त्राच्या संदर्भात सेवा करणारे श्री. यशवंत कणगलेकरकाका (वय ७५ वर्षे) हे श्री. राज कर्वे यांच्यापेक्षा सर्व दृष्टींनी ज्येष्ठ असूनही सतत शिकण्याच्या स्थितीत असतात

विवाह निश्चित करतांना वधू-वरांच्या जन्मकुंडल्या जुळवण्याचे महत्त्व !

‘हिंदु धर्मात सांगितलेल्या सोळा संस्कारांपैकी ‘विवाहसंस्कार’ हा महत्त्वाचा आहे. विवाह निश्चित करतांना वधू-वरांच्या जन्मकुंडल्या जुळवण्याची पद्धत आहे. वधू-वरांच्या जन्मकुंडल्या जुळवण्याचे महत्त्व या लेखाद्वारे समजून घेऊया.

ज्योतिषशास्त्रीय मार्गदर्शन घेण्यासंदर्भात लक्षात घ्यावयाची सूत्रे

‘ज्योतिषशास्त्र हे काळाचे (दैवाचे) स्वरूप जाणण्याचे शास्त्र आहे. जीवनात येणार्‍या विविध समस्यांच्या संदर्भात ज्योतिषशास्त्रीय मार्गदर्शन घेतले जाते. ज्योतिषशास्त्रीय मार्गदर्शन घेण्यासंदर्भात कोणती सूत्रे लक्षात घ्यावीत, हे पुढील लेखाद्वारे समजून घेऊया.