मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण गांभिर्याने घेतलेले दिसत नाही ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा
पूजा चव्हाण आत्महत्येच्या प्रकरणात पोलीस दबावाखाली काम करत असल्यामुळे कोणतीही कारवाई होतांना दिसत नाही.
पूजा चव्हाण आत्महत्येच्या प्रकरणात पोलीस दबावाखाली काम करत असल्यामुळे कोणतीही कारवाई होतांना दिसत नाही.
मानवाने निसर्गावर आक्रमण केल्याचा हा परिणाम असून तो त्यालाच भोगावा लागत आहे, हे याचे उत्तम उदाहरण आहे !
या वेळी मान्यवरांच्या हस्ते ध्वजपूजन, तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि सेनापती महादजी शिंदे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. या वेळी इतिहास संशोधक श्री. ब.हि. चिंचवडे यांचे ‘मराठ्यांचा देहली दिग्विजय’ या विषयावर मार्गदर्शन झाले.
गोवंशियांची अवैध वाहतूक होणार असल्याचे वृत्त पोलिसांना न कळता गोरक्षकांना अगोदर कसे कळते ? याचा पोलिसांनी विचार करून त्यावर ठोस उपाययोजना काढायला हवी, असे गोरक्षकांना वाटते.
पुलवामा येथील आक्रमणाला २ वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर आतंकवाद्यांकडून आक्रमण करण्याचा कट रचला जात होता
कोरोना महामारीमुळे यावर्षी ही यात्रा अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे. पालखीचे देव गाडीमधून मोरगावकडे प्रस्थान झाले आहे, अशी माहिती चिंचवड देवस्थानचे प्रमुख विश्वस्त श्री. मंदार महाराज देव यांनी दिली आहे.
संमेलनात ग्रंथदिंडी, उद्घाटन समारंभ, पुरस्कारांचे वितरण, कथाकथन, नाट्यप्रयोग, परिसंवाद, कवीसंमेलन आणि समारोप असा कार्यक्रम असेल. ‘या संमेलनाच्या माध्यमातून साहित्यिक संभाजीराजे यांचे कार्य समाजासमोर यावे, हा या संमेलनाचा उद्देश आहे’
‘ज्योतिष शास्त्र नाही’, ‘आमच्याहून कितीतरी लांब असलेल्या ग्रहांचा मानवांवर परिणाम कसा होईल ?’, असा सनातन धर्माच्या विरोधकांकडून प्रचार केला जातो; परंतु आज आधुनिक विज्ञानही मान्य करते की, अमावास्या आणि पौर्णिमा यांचा मानवाच्या जीवनावर खोलवर परिणाम होत असतो.
साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांची नियुक्ती नियमबाह्य असून राज्य सरकारने त्याविषयीचे शपथपत्र सादर करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने राज्य सरकारला दिले आहेत.
‘अक्षर ऊर्जा मर्म योग‘ या संस्थेच्या वतीने श्री गणेश जयंती निमित्त ‘साधनेतून समृद्धीकडे’ या विषयावरील याख्यान १५ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ७ वाजता ‘झूम’ प्रणालीवर आयोजित करण्यात आले आहे.