चीनसमवेतच्या सीमा विवादावर भारतीय सैन्य लक्ष ठेवून आहे !
पूर्व लडाखमधील चीनसमवेतच्या सीमा विवादावर भारतीय सैन्य लक्ष ठेवून आहेे. आमची सिद्धता फार उच्च पातळीवरची आहे.असे आत्मविश्वासपूर्ण विधान भारतीय सैन्यदलप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी केले.
पूर्व लडाखमधील चीनसमवेतच्या सीमा विवादावर भारतीय सैन्य लक्ष ठेवून आहेे. आमची सिद्धता फार उच्च पातळीवरची आहे.असे आत्मविश्वासपूर्ण विधान भारतीय सैन्यदलप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी केले.
उत्तराखंडमधील उधमसिंह नगरातील प्रमुख धार्मिक स्थळ नानकमत्ता गुरुद्वाराचे मुख्य जत्थेदार बाबा तरसेम सिंह यांची २८ मार्चला सकाळी हत्या करण्यात आली.
वृंदावनच्या २० कि.मी. परिसरात मद्य आणि मांस यांच्या विक्रीवर बंदी घातली पाहिजे, असे विधान बागेश्वरधामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शात्री यांनी केले.
प्रत्येक घोटाळ्यातील आरोपींकडून जप्त केलेले पैसे संबंधितांना परत केले पाहिजेत आणि यासाठी कायदा होणार असेल, तर जनतेला आनंदच आहे !
सुनावणीच्या वेळी खंडपिठाच्या न्यायाधिशांनी १ एप्रिल या दिवशी ‘स्मार्ट सिटी’च्या कामांचे स्वत: निरीक्षण करणार असल्याचे म्हटले आहे.
आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत अंमलबजावणी संचालनालयाने ‘आप’चे गोव्याचे संयोजक अमित पालेकर, रामराव वाघ, दत्तप्रसाद नाईक आणि भंडारी समाजाचे नेते अशोक नाईक यांना समन्स पाठवले आहे.
उल्हास मोरजकर यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. संबंधित रक्कम पंचायतीच्या कामासाठीच वापरल्याचा त्यांनी दावा केला आहे; मात्र यासंबंधी ठोस पुरावे ते सादर करू शकले नाहीत.
त्यक्षात २०० मीटरवरून कुणाचाही चेहरा ओळखणे अशक्य असते, तर ५०० मीटर अंतरावरून चेहरा दिसणे कसे शक्य आहे ? त्यामुळे हा साक्षीदार खोटी माहिती देत आहे, असा युक्तीवाद मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिवक्त्या सुवर्णा वत्स-आव्हाड यांनी केला.
सर्वेक्षणाच्या वेळी भोज उत्सव समितीकडून पूजा आणि हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले. महिलांनी भजन गायले आणि फेरही धरला.
२८ मार्च या दिवशी या अर्जाची पडताळणी करण्यात येणार आहे. ३० मार्च हा अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे.