२ बांगलादेशी घुसखोरांना बंगालमध्ये अटक
सीमेवरील तार कापून बांगलादेशींनी भारतात प्रवेश मिळवणे, हे सीमा सुरक्षादलाला लज्जास्पद !
सीमेवरील तार कापून बांगलादेशींनी भारतात प्रवेश मिळवणे, हे सीमा सुरक्षादलाला लज्जास्पद !
नक्षलवाद्यांच्या आक्रमणात १० सैनिक वीरगतीला प्राप्त झाले. धारातीर्थी पडलेल्या १० पैकी ८ सैनिक हे पूर्वाश्रमीचे नक्षलवादीच होते; परंतु शरणागती पत्करून ते मुख्य प्रवाहात सहभागी झाले.
नक्षलवादाची समस्या नष्ट करू न शकणारे सर्वपक्षीय शासनकर्ते याला उत्तरदायी आहेत !
आता परतलेल्या हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांच्यामध्ये धर्माभिमान जागृत करण्यासाठीही प्रयत्न होणे आवश्यक !
(म्हणे) ‘विरोधकाकडून धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न !’ – मुख्यमंत्री भूपेश बघेल (काँग्रेस आतापर्यंत हेच करत असल्याने हिंदूंनी तिला केंद्रातील सत्तेतून हटवले असतांनाही त्याची काँग्रेसला जाणीव नाही, हे लक्षात येते !)
जर हिंदु मुलींनी अशा प्रकारचे आंतरधर्मीय विवाह करावे, असे जर बघेल आणि काँग्रेसींना वाटत असेल, तर त्यांनी स्वतःच्या मुलींचे लग्न अन्य धर्मियांशी करू द्यावे, यात अन्य हिंदूंना काही आक्षेप असण्याचे कारण असणार नाही !
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची विहिंपची राज्यपालांकडे मागणी
असे मंत्री असतील, तर कधीतरी दारूबंदी किंवा लोकांचे दारूचे व्यसन दूर करण्याचा प्रयत्न होतील का ?
छत्तीसगडमध्ये काँग्रेसची म्हणजे पाकिस्तानी राजवट असल्याने तेथील हिंदूंचे रक्षण होणे अशक्यच आहे ! ही स्थिती पालटण्यासाठी राज्यातील हिंदूंनी संघटित होऊन त्यांचे रक्षण करणार्यांना निवडून देणे आवश्यक !
आमची मागणी हिंदु राष्ट्राची नाही; कारण कोणतेही प्रारूप नसतांना हिंदु राष्ट्राची मागणी करणे योग्य नाही.