रायगड (छत्तीसगड) येथे दानिशने हिंदु प्रेयसीला गर्भपात करायला लावून केली हत्या !
याआधीही जन्माला घातलेल्या मुलाला पळवले !
युवतीवर धर्मांतरासाठी आणत होता दबाव !
याआधीही जन्माला घातलेल्या मुलाला पळवले !
युवतीवर धर्मांतरासाठी आणत होता दबाव !
कंत्राटदारांनी ग्रामसभांनाच तेंदूपाने गोळा करण्यास सांगितले आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांना रसद मिळत नाही. परिणामी गेल्या १० दिवसांपासून त्यांनी तेंदूफळींची जाळपोळ चालू केली.
बस्तर विभागातील विजापूर, सुकमा, दंतेवाडा, नारायणपूर यांसह इतर नक्षलग्रस्त भागांत नक्षलवाद्यांकडे मोठ्या संख्येने २ सहस्र रुपयांच्या नोटा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
‘रामराज्य’ असे म्हणतांना जी गोष्ट येते, ती ‘हिंदु राष्ट्र’ असे म्हणतांना येत नाही. आम्हाला हिंदु राष्ट्र नको आहे. आमची रामराज्याची इच्छा आहे. हिंदु राष्ट्र रावण आणि कंस यांचेही होते; पण प्रजेला त्रास झाला.
अशा वासनांधांना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी हिंदूंनी सरकारवर दबाव आणला पाहिजे ! अशा वेळी प्राणीप्रेमी कुठल्या बिळात जाऊन लपतात ? यावरून त्यांचे प्राणीप्रेमी किती ढोंगी आहे, हेच स्पष्ट होते !
‘धर्मांतरमुक्त छत्तीसगड’समवेत ‘हलालमुक्त छत्तीसगड’ मोहिमेला प्रारंभ
अशांना निलंबित नाही, तर अटक करून अनेक दिवस पाण्याविना रहाण्याचीच शिक्षा केली पाहिजे !
या स्फोटकांचा वापर छत्तीसगड किंवा तेलंगाणा राज्यांत नक्षलवादी आक्रमणासाठी वापर करण्यात येणार होता. अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांपैकी ५ जण छत्तीसगडचे, तर उर्वरित ५ जण तेलंगाणामधील रहाणारे आहेत.
एवढे होईपर्यंत छत्तीसगडमधील काँग्रेस सरकार झोपा काढत होते का ? कि त्यांनी याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले ?, हे जनतेला कळले पाहिजे !
सीमेवरील तार कापून बांगलादेशींनी भारतात प्रवेश मिळवणे, हे सीमा सुरक्षादलाला लज्जास्पद !