शुल्क भरले नाही म्हणून निकाल रोखल्यास शाळांवर कारवाई करणार ! – शिक्षण विभाग
अडवणूक शाळांना करता येणार नाही, अन्यथा शिक्षण अधिकार्यांच्या साहाय्याने त्यांच्यावर कारवाई करणार असल्याची चेतावणी शिक्षण विभागाने दिली आहे.
अडवणूक शाळांना करता येणार नाही, अन्यथा शिक्षण अधिकार्यांच्या साहाय्याने त्यांच्यावर कारवाई करणार असल्याची चेतावणी शिक्षण विभागाने दिली आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात शाळा अनधिकृतपणे चालू कशा झाल्या ? याकडे कुणाचेच लक्ष का नाही, हेही शोधायला हवे !
यापुढे जारमधून पाणी विकण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाची अनुमती घ्यावी लागणार आहे.
काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या १ सहस्र ७०० कार्यकर्त्यांची कारागृहातून सुटका करण्यात आली.
हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या अंतर्गत याविषयी आगार व्यवस्थापक आणि विभागीय निरीक्षक यांना निवेदन देऊन याविषयी चर्चा करण्यात आली.
अशी चेतावणी का द्यावी लागते ? प्रशासन स्वत:हून कारवाई का करत नाही ? ही अनधिकृत मजार उभी राहीपर्यंत प्रशासन झोपले होते का ? अनधिकृत मजार उभारणार्यांसह त्यास उत्तरदायी प्रशासकीय अधिकार्यांवरही कारवाई करा !
मंदिरांमुळे आपली संस्कृती टिकून आहे. मंदिर संस्कृती टिकवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. सरकार मुल्ला-मौलवींना पैसे देते, त्याचप्रमाणे मंदिरातील पुजार्यांनाही मानधन देणे आवश्यक आहे.
फलकांवर दोघांचाही ‘हुतात्मा’ म्हणून उल्लेख करण्यात आला होता, तर फलकावर दोघांच्याही हत्येचा जाहीर निषेध करण्यात आला होता. याविषयी माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ हे फलक हटवले.
बनावट आणि निकृष्ट दर्जाची औषधे पुरवणार्या २५ पेक्षा अधिक औषधनिर्मिती आस्थापनांना काळ्या सूचीत टाकण्याचा आदेश ‘कर्नाटक राज्य वैद्यकीय पुरवठा निगम’ने दिला.
सरकारने ह.भ.प. कोकरे महाराज यांच्या उपोषणाची दखल न घेतल्याने त्यांचे उपोषण चालूच आहे. आम्ही गायींसाठी आंदोलन करत आहोत. सरकार हिंदुत्वनिष्ठ असेल, तर त्यांनी या उपोषणाची दखल घ्यावी.